शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शाहिरी कला टिकविण्यासाठी शासनाने लक्ष द्यावे : महाडिक

By admin | Updated: November 26, 2014 00:07 IST

शाहिरी पुरस्कार वितरण : कसबा बीड येथे कार्यक्रम

सावरवाडी : राज्यातील शाहिरी कलेला राजाश्रय देण्यासाठी ग्रामीण जनतेचा पुढाकार महत्त्वाचा आहे. लोककलेला नव्या बदलत्या युगात प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भागीरथी महिला मंडळाच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी केले.कसबा बीड (ता. करवीर) येथे कवी शंकरनाथ बीडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित भेदिक शाहीर व राष्ट्रीय शाहिरी पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ‘सुरभी’चे संस्थापक प्रा. आनंद गिरी होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी बालकल्याण सभापती मनीषा सूर्यवंशी म्हणाल्या, शाहिरी कलेतून समाजाचे प्रतिबिंब उलघडते. त्यासाठी शौर्याची परंपरा जोपासणाऱ्या शाहिरी कलेची जपणूक होणे आवश्यक आहे. प्रा. आनंद गिरी म्हणाले, दिवसेंदिवस शाहिरी कला लोप पावत चालली असून, लोककलेचे प्रभावी माध्यम म्हणून शाहिरी कला जोपासणे आवश्यक आहे.यावेळी विकास पाटील, महेश कदम, शिवाजी वरेकर, रंगराव शिंदे, जयवंत रणदिवे, बाळासाहेब पाटील, विजय जाधव, किसनराव किळवणकर, प्रा. सर्जेराव टिपुगडे, आदी शाहिरांना अरुंधती महाडिक यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.शाहीर शहाजी माळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच सुवर्णा सूर्यवंशी, शरद मोरे, आदींची भाषणे झाली. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले, तर पंढरीनाथ मोरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)