शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कर्नाटक सरकारची आरटीपीसीआरची नवीन नियमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 12:54 IST

बेळगाव : कर्नाटक सरकारने कोविड १९ खबरदारीसंदर्भात काही नवे निर्णय घेतले असून, काही बदल केले आहेत. याबाबत मंगळवारी आदेश ...

बेळगाव : कर्नाटक सरकारने कोविड १९ खबरदारीसंदर्भात काही नवे निर्णय घेतले असून, काही बदल केले आहेत. याबाबत मंगळवारी आदेश बजावला आहे. कर्नाटकातून काही काम किंवा समारंभासाठी महाराष्ट्रात गेलेल्या, दोन दिवस तेथे राहिलेल्या आणि परतीच्या प्रवासात पुन्हा कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआरचे बंधन असणार आहे.केवळ दोन दिवस महाराष्ट्रात राहून परत येणाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र, आता या प्रकारची सक्ती होणार नाही, असेच कर्नाटक सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.

संबंधित प्रवाशाने कोविड १९ लसीकरणाचे दोन्ही दोन डोस घेतलेले असणे गरजेचे आहे. परतीचा प्रवास करताना ताप, सर्दी, खोकला, घसादुखी आणि श्वसनाचे रोग आदी लक्षणे आढळल्यास आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. त्याचबरोबरीने परतीचा प्रवास केल्यानंतर संबंधित प्रवाशाने सात दिवस आपल्या तब्येतीची काळजी जबाबदारीने घेणे गरजेचे आहे. दरम्यान, आपण महाराष्ट्रात फक्त दोनच दिवसांसाठी गेलो होतो, याचे प्रमाणपत्र मात्र संबंधितांना तपासणी नाक्यावर द्यावे लागणार आहे. बस तिकीट किंवा इतर कोणत्याही प्रकारचा पुरावा दिला गेल्यास आरटीपीसीआर नसतानादेखील कर्नाटकात पुन्हा प्रवेश करण्याची संधी अशा प्रवाशांना मिळणार असल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकcorona virusकोरोना वायरस बातम्या