शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजार मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 10:38 IST

संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सरकार अद्याप बघ्याची भूमिका घेत असून, दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी किसान सेलच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देदुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजार मदत द्याकिसान कॉँग्रेस सेलची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सरकार अद्याप बघ्याची भूमिका घेत असून, दुष्काळग्रस्तांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी किसान सेलच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले.संजय पाटील म्हणाले, दुष्काळावर उपायासाठी सरकार अजून वाट पहात आहे. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. फळबागा जळून चालल्या आहेत. चारा छावण्यांना तातडीने मंजुरी देण्याची गरज आहे. मंजुरीसाठी पालकमंत्र्यांच्या मान्यतेची अट आहे, ती रद्द करावी.

राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक दरात घसरण झाल्याने अडचणीत सापडला आहे. त्यांना पाचशे रुपये अनुदान द्यावे, त्याचबरोबर मध्यप्रदेशच्या धर्तीवर कांद्यासाठी भावांतर योजना लागू करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली. यावेळी संपतराव पाटील, सागर भोगम, योगेश हात्तलके, दीपक कांबळे, अतुल कांबळे, साईराज पाटील, निवास भारमल, युवराज गोसावी, राजाराम गोसावी, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर