शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

मुलींचा आपल्या पालकांबरोबर मुक्त संवाद पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 11:47 IST

स्त्री सुरक्षिततेचे बदलते आयाम या प्रदर्शनातून पहावयास मिळाले. मानवाच्या सुप्त कलांचा विकास करते ते शिक्षण. मुलींनी सर्व प्रकारचे शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहन मंगला पाटील-बडदारे यांनी केले आहे. डॉ. शैलजा मंडले यांनी स्वागत केले.

ठळक मुद्देमधुरिमाराजे छत्रपती; महावीर महाविद्यालयातील कार्यक्रम

कोल्हापूर : मुलींनी आपल्या पालकांबरोबर मुक्त संवाद साधला पाहिजे. पालकांच्या आपल्याविषयीच्या आशा-आकांक्षा, अपेक्षा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजेत. त्याचबरोबर आधुनिकतेबरोबर परंपरा, संस्कृती जोपासून आपले जीवन उज्वल करावे, असे आवाहन मधुरिमाराजे छत्रपती यांनी येथे केले.

येथील महावीर महाविद्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समितीमार्फत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका डॉ. सुषमा रोटे, तर मंगला पाटील-बडदारे, प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे प्रमुख उपस्थित होते. महिला सुरक्षितता कायदा या विषयावरील पोस्टर प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा उत्तम नमुना आहे.

स्त्री सुरक्षिततेचे बदलते आयाम या प्रदर्शनातून पहावयास मिळाले. मानवाच्या सुप्त कलांचा विकास करते ते शिक्षण. मुलींनी सर्व प्रकारचे शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहन मंगला पाटील-बडदारे यांनी केले आहे. डॉ. शैलजा मंडले यांनी स्वागत केले. वेदांती पटवर्धन, प्रियांका देसाई यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शशिकला सरगर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. अश्विनी कोटणीस यांनी आभार मानले.वैचारिकता जोपासली पाहिजेव्यक्ती म्हणून निर्भयपणे जगण्याची मानसिकता मुलींमध्ये निर्माण होण्यासाठी यासारख्या उपक्रमांची मोठी मदत होते. आपल्या भोवतालचे भान ठेवून वैचारिकता जोपासली पाहिजे, असे आवाहन डॉ. सुषमा रोटे यांनी केले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLadies Special Serialलेडीज स्पेशल