शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

चार हजार शेतकरी अनुदानाला मुकले ठिबक सिंचनचा घोळ : फॉर्ममधील चुका भोवल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:50 IST

नसिम सनदी । कोल्हापूर : केवळ फॉर्म भरताना चुका झाल्या म्हणून मागणी केलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना ठिबकच्या अनुदानाला मुकावे ...

ठळक मुद्देपाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून शासनाने ठिबकला झुकते माप दिलेकोणतेच अधिकार जिल्हा पातळीवर नसल्याने राज्यस्तरावर एकत्रित याद्या करताना अपात्र अर्जांचे प्रमाण वाढले.

नसिम सनदी ।कोल्हापूर : केवळ फॉर्म भरताना चुका झाल्या म्हणून मागणी केलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना ठिबकच्या अनुदानाला मुकावे लागले आहे. जिल्ह्णातून ७ हजार ४४७ शेतकºयांनी अर्ज केले होेते, त्यांपैकी ३ हजार ६१३ शेतकºयांनाच प्रत्यक्ष अनुदानाचा लाभ झाला असून, तब्बल ३ हजार ८६१ अर्ज बाद ठरले आहेत.या शेतकºयांना १0 कोटी ४३ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. या रकमेतील शेवटचा ६१ लाखांचा हप्ताही कृषी विभागाकडे आला असून, तो लवकरच शेतकºयांच्या खात्यावर वर्ग होत आहे. ठिबक सिंचनच्या अनुदानाचा आॅनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती शेतकºयांना कृषी विभागाने देण्याची गरज आहे.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून शासनाने ठिबकला झुकते माप दिले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून केंद्र ६० टक्के व राज्य ४० टक्के असा अनुदानाचा टक्का ठरवून ३५ टक्के अनुदानावर शेतकºयांना ठिबक संच पुरवण्यास सुरुवात झाली.

अनुदान थेट शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याबरोबरच आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया राबवली. २०१७-१८ या आर्थिक वर्षात या पद्धतीने फॉर्म भरून घेतले. यात कोल्हापूर जिल्ह्णातील ७ हजार ४७४ शेतकºयांनी अर्ज भरले. हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर या तालुक्यांतील शेतकºयांचा भरणा जास्त होता.अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली; पण त्यात मोठ्या प्रमाणावर चुका झाल्याने आणि त्यात सुधारणा करण्याचे कोणतेच अधिकार जिल्हा पातळीवर नसल्याने राज्यस्तरावर एकत्रित याद्या करताना अपात्र अर्जांचे प्रमाण वाढले.

बहुतांश शेतकरी डिलरकडूनच अर्ज भरून घेतात. अर्ज इंग्लिशमध्ये असल्याने नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका राहतात. त्या अन्य ओळखीच्या पुराव्याशी जुळत नाहीत. शिवाय अर्धवट अर्ज भरले जातात. संच बसवण्याआधीच अर्ज भरण्याची घाई केली जाते. २० गुंठ्यांच्या आत अनुदान मिळत नसतानाही अर्ज भरले जातात. या सर्व अज्ञानपणामुळे प्रत्यक्षातील अर्ज आणि अनुदानप्राप्त शेतकरी यांच्या संख्येत निम्म्यापेक्षा अधिक तफावत दिसत आहे.नव्या वर्षात ६०० अर्जमोठ्या प्रमाणावर अर्ज बाद झाल्याने आॅनलाईन अचूक फॉर्म भरण्याविषयी माहिती देण्याची गरज आहे. यावर्षी नोव्हेंबरपासून ही प्रक्रिया अधिक गती घेणार आहेत. आतापर्यंत ६०० शेतकºयांनी अर्ज केले आहेत. मार्चपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार आहे. शेतकºयांनी अचूक अर्ज भरावेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.तालुका प्रस्ताव अनुदानप्राप्तसंख्या शेतकरीआजरा ३0१ १0१भुदरगड १५६ २४चंदगड २२७ ३५गडहिंग्लज ५२४ २३८गगनबावडा ६८ ३४हातकणंगले १९४४ ९६२कागल १0४३ ५२४करवीर १0३९ ५३८पन्हाळा ३८५ १८३राधानगरी १३१ ३८शाहूवाडी ११७ ५0शिरोळ १५३९ ८८६

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर