शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांचा घरफाळा, पाणीपट्टी माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:27 IST

निवेदनात म्हटले आहे की, पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या भागात अनेक दिवस नागरिकांच्या घर, कारखाना व दुकानांमध्ये पाणी शिरले होते, ...

निवेदनात म्हटले आहे की, पंचगंगेला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या भागात अनेक दिवस नागरिकांच्या घर, कारखाना व दुकानांमध्ये पाणी शिरले होते, तसेच शहर व परिसरातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हजारो एकर शेती पाण्याखाली गेल्याने पिके नष्ट झाली आहेत. व्यापारी आणि उद्योजकांचेही खूप मोठे नुकसान झाले. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांचा विचार करून त्वरित घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी. शिष्टमंडळात संजय बेडक्याळे, अण्णासाहेब शहापुरे, बसगोंडा बिराजदार, गोवर्धन दबडे, निवृत्ती शिरगुरे यांचा समावेश होता.

चौकट :

पूरग्रस्त शेती भागातील वीजपुरवठा सुरू करा

महापुरामुळे पूरग्रस्त भागातील शेतीसाठीचा विद्युत पुरवठा बंद पडला आहे. अनेक भागांत विद्युत खांब कलले अथवा पडले आहेत. संपूर्ण खांब व तारांची पाहणी व दुरुस्ती करून विद्युत पुरवठा तत्काळ सुरू करावा, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरण कार्यालयात दिले.