शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कागलच्या शाहू कारखान्याची विनाकपात 3032 रुपयांची पहिली उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 16:18 IST

राज्यात सर्वाधिक उसदर देण्याची परंपरा असणाऱ्या कागलच्या शाहू कारखान्याने शुक्रवारी ३0३२ रुपयांची पहिली विनाकपात उचल जाहीर केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी ही घोषणा केली. विनाकपात 2830 अधिक 200 रुपये असा 3032 रुपयांची उचल जाहीर केली आहे.

ठळक मुद्देशाहू कारखान्याच्या परंपरेनुसार हंगामासाठी चांगला दर देणार कारखान्याचा सन २0१७-१८ या चालू गळीत हंगाम सुरळीतपणे सुरुशाहू कारखान्याची पहिली उचल प्रतिटन ३0३२ रुपये इतकी निश्चित

कागल, दि. १0 : राज्यात सर्वाधिक उसदर देण्याची परंपरा असणाऱ्या कागलच्या शाहू कारखान्याने शुक्रवारी ३0३२ रुपयांची पहिली विनाकपात उचल जाहीर केली आहे.कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी ही घोषणा केली. विनाकपात 2830 अधिक 200 रुपये असा 3032 रुपयांची उचल जाहीर केली आहे. परंपरेप्रमाणे शाहू कारखान्याकडून देण्यात येणारा अंतिम दर सर्वात जास्त असेल असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.कागल येथील श्रीमंत छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या २0१७-१८ या गळीत हंगामासाठी पहिली उचल विनाकपात एकरकमी प्रतिटन ३0३२ रुपये इतकी देत असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंग घाटगे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

शासनाच्या निर्णयानुसार या हंगामासाठी शाहू कारखान्याची एफआरपी प्रतिटन २८३२ इतकी होते. परंतु मागील आठवड्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटना यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निघालेल्या तोडग्यानुसार एफआरपीमध्ये प्रतिटन २00 रुपयांची वाढ सर्वांनी मान्य करुन पहिल्या उचलीबाबतचा प्रश्न सोडविला होता.

याशिवाय एफआरपीबरोबर प्रतिटन १00 रुपये आणि नंतर प्रतिटन १00 रुपये अशी प्रतिटन २00 रुपयांची वाढ देण्याचे निश्चित करुन त्यास सर्वांनी मान्यता दिली होती.

शाहू कारखान्याने मात्र हे दोनशे रुपयांची वाढ एफआरपीबरोबरच देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शाहू कारखान्याची पहिली उचल प्रतिटन ३0३२ रुपये इतकी निश्चित करुन त्याप्रमाणे उस बिले अदा करण्यात येणार आहे.

ही पहिली उचल असून शाहू कारखान्याच्या परंपरेनुसार या हंगामासाठीही निश्चितच चांगला दर देण्यात येणार आहे, असे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.

कारखान्याचा सन २0१७-१८ या चालू गळीत हंगाम सुरळीतपणे सुरु झाला असून या हंगामाकरिता कारखान्याने ८ लाख २५ हजार टन गळीताचे उद्दीष्ट्य निश्चित केले आहे. व्यवस्थापनाने या हंगमाासाठी प्रतिदिनी ७५00 टन गळीताचे विस्तारीकरण पूर्ण केले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर