शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
5
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
6
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
7
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
8
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
9
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
10
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
11
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
12
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
13
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
14
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
15
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
16
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
17
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
18
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
19
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
20
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याला लागलेली आग घरापार्यंत आल्याने साहित्य जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 21:34 IST

मोरेवाडी ग्रामपंचायतीमार्फत गोळा होणार कचरा भारती विद्यापीठ जवळ असणाऱ्या माळरानावर टाकण्यात येतो अनेक वर्षांपासून येथे पडलेला कचरा नेहमीच धुमसत असतो . रात्री अपरात्री जीव मुठीत धरूनच राहावे लागते,अनेकवेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करून देखील येथील नागरिकांची दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे,

ठळक मुद्देमोरेवाडीच्या माळावर

पाचगाव  :  मोरेवाडी ता करवीर येथील माळावर भारती विद्यापीठाच्या बाजूला टाकलेल्या कचऱ्याला आग लागल्याने बेघर वसाहतीतील एका  घरातील साहित्य जाळून खाक झाले,अचानक मंगळवारी दुपारी आग लागल्याने वकच हाहाकार उडाला व आग रस्त्या शेजारील घरापर्यंत आली तसेच संगीता पुईगडे यांच्या घराच्या पाठीमागे ठेवलेले सामान जाळून खाक झाले त्यामुळे येथील रहिवाशी भयभीत झाले, तात्काळ अग्निशमन दलाला कळवून अग्निशामनाची गाडी मागवून आग आटोक्यात आणली,आग लागताच  लोकांनी प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

मोरेवाडी ग्रामपंचायतीमार्फत गोळा होणार कचरा भारती विद्यापीठ जवळ असणाऱ्या माळरानावर टाकण्यात येतो अनेक वर्षांपासून येथे पडलेला कचरा नेहमीच धुमसत असतो व  याठिकाणी धुराचे साम्राज्य पसरलेले असते,याअगोदर देखील आग लागल्याने येथील रहिवाशांचे नुकसान झाले आहे, रात्री अपरात्री जीव मुठीत धरूनच राहावे लागते,अनेकवेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करून देखील येथील नागरिकांची दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे,संबंधित प्रशासनाकडे याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले.                    

 

    रोजंदारीवरच आमचा उदरनिर्वाह चालू आहे त्यात घरी कोणी पुरुष मंडळी नसल्याने सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे,घराची पडझड झल्याने शेड मारण्यासाठी गोळा केलेले साहित्य या आगीत भस्मसात झाले आहे,या अगोदर दोन वेळा असे प्रकार घडल्यानंतर संबंधित प्रशासनाला याची कल्पना दिली होती तरीसुद्धा अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही, तसेच याठिकाणी मृत जनावरे व मेलेली कुत्री आणून टाकल्याने नेहमी दुर्घदी पसरलेली असते,रात्री अपरात्री आग लागण्याची शक्यता असल्याने जीव मुठीत धरूनच राहावे लागते,   

 संगीता उत्तम पुईगडे ,रहिवाशी,बेघर वसाहत.

    

येथील कचरा विघटन करण्याचा मोठा प्रश्न असून आम्ही अनेकवेळा संबंधित प्रशासनाकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खड्डा मारण्याची परवानगी मागितली आहे व त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला आहे परंतु शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून आशा समस्यांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे,याची शासनाने तातडीने दखल घ्यावी.

  अमर मोरे  , माजी सरपंच मोरेवाडी व विद्यमान सदस्य,        

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत