शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

आता शेतकºयांची ‘दिल्ली’वर धडक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:21 IST

जयसिंगपूर : देशातील शेतकºयांची सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन अहवालातील शिफारशी या प्रमुख मागण्यांसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. २० नोव्हेंबरला दिल्ली येथे जंतरमंतरवर होणाºया देशव्यापी शेतकºयांच्या

ठळक मुद्दे२० नोव्हेंबरला भारतीय किसान मुक्ती मोर्चा स्वाभिमानीच्या आवाहनाला शेतकºयांचा प्रतिसाद रेल्वे, खासगी वाहनांतून जाणार शेतकरी

जयसिंगपूर : देशातील शेतकºयांची सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन अहवालातील शिफारशी या प्रमुख मागण्यांसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. २० नोव्हेंबरला दिल्ली येथे जंतरमंतरवर होणाºया देशव्यापी शेतकºयांच्या महामोर्चासाठी कोल्हापूर-दिल्ली खास रेल्वे गाडीची व्यवस्था केलेली आहे. दि. १८ नोव्हेंबरला कोल्हापुरातून शेतकºयांची खास रेल्वे सुटणार आहे.

अखिल भारतीय किसान मुक्ती मोर्चाच्यावतीने दि. २० व २१ नोव्हेंबरला दिल्लीतील जंतरमंतरवर किसान संसद भरविण्यात येणार आहे. देशातील १८० संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणाºया किसान मुक्ती मोर्चास देशभरातील१० लाख शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने महाराष्टÑातील जास्तीत जास्त शेतकºयानी सहभागी व्हावे, यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शेतकºयांसाठी कोल्हापूर ते दिल्ली अशी खास रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.देशातील सर्व शेतकरी संघटनांनी दबावगट निर्माण केल्याची माहिती खाभिमानी शेतकरी संघटनेने दिली. खासदार राजू शेट्टींचे नेतृत्व आता दिल्लीला धडकणार असून, जवळपास सर्वच राज्यातील दौरा आता पूर्ण होत आलेला आहे. २० नोव्हेंबरला देशव्यापी शेतकºयांच्या संघटना एकत्रित येणार असून, या किसान संसदेचे खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्व करीत असल्याने शेट्टी यांनी दिल्लीत दबावगट निर्माण केला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीStrikeसंप