शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतकºयांची ‘दिल्ली’वर धडक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:21 IST

जयसिंगपूर : देशातील शेतकºयांची सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन अहवालातील शिफारशी या प्रमुख मागण्यांसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. २० नोव्हेंबरला दिल्ली येथे जंतरमंतरवर होणाºया देशव्यापी शेतकºयांच्या

ठळक मुद्दे२० नोव्हेंबरला भारतीय किसान मुक्ती मोर्चा स्वाभिमानीच्या आवाहनाला शेतकºयांचा प्रतिसाद रेल्वे, खासगी वाहनांतून जाणार शेतकरी

जयसिंगपूर : देशातील शेतकºयांची सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन अहवालातील शिफारशी या प्रमुख मागण्यांसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. २० नोव्हेंबरला दिल्ली येथे जंतरमंतरवर होणाºया देशव्यापी शेतकºयांच्या महामोर्चासाठी कोल्हापूर-दिल्ली खास रेल्वे गाडीची व्यवस्था केलेली आहे. दि. १८ नोव्हेंबरला कोल्हापुरातून शेतकºयांची खास रेल्वे सुटणार आहे.

अखिल भारतीय किसान मुक्ती मोर्चाच्यावतीने दि. २० व २१ नोव्हेंबरला दिल्लीतील जंतरमंतरवर किसान संसद भरविण्यात येणार आहे. देशातील १८० संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणाºया किसान मुक्ती मोर्चास देशभरातील१० लाख शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने महाराष्टÑातील जास्तीत जास्त शेतकºयानी सहभागी व्हावे, यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. शेतकºयांसाठी कोल्हापूर ते दिल्ली अशी खास रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.देशातील सर्व शेतकरी संघटनांनी दबावगट निर्माण केल्याची माहिती खाभिमानी शेतकरी संघटनेने दिली. खासदार राजू शेट्टींचे नेतृत्व आता दिल्लीला धडकणार असून, जवळपास सर्वच राज्यातील दौरा आता पूर्ण होत आलेला आहे. २० नोव्हेंबरला देशव्यापी शेतकºयांच्या संघटना एकत्रित येणार असून, या किसान संसदेचे खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्व करीत असल्याने शेट्टी यांनी दिल्लीत दबावगट निर्माण केला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीStrikeसंप