शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

किसान सन्मान योजनेतील सहभागासाठी शेतकऱ्यांची धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 20:32 IST

केंद्र सरकारने देशातील शेतकºयांसाठी ‘किसान सन्मान निधी’ योजनेची घोषणा केली असून, त्यासाठी दोन हेक्टरच्या आतील शेतकºयांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्यासाठी गावोगावी शेतकºयांची

ठळक मुद्देदोन दिवसांत विकास संस्थांच्या पातळीवर यादी २६ फेबु्रवारीपर्यंत अंतिम यादी तयार होणार

कोल्हापूर : केंद्र सरकारने देशातील शेतकºयांसाठी ‘किसान सन्मान निधी’ योजनेची घोषणा केली असून, त्यासाठी दोन हेक्टरच्या आतील शेतकºयांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्यासाठी गावोगावी शेतकºयांची एकच धांदल उडाली आहे. दोन दिवसांत विकास संस्थांच्या पातळीवर याद्या तयार होणार असून, २६ फेबु्रवारीपर्यंत अंतिम यादी सरकारकडे पाठविली जाणार आहे.

विविध संकटांनी अडचणीत आलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली होती. पाच राज्यांतील निवडणुकीत शेतकºयांच्या रोषाचा अनुभव भाजप सरकारला आला. तीन राज्यांतील सत्ता गमवावी लागल्यानंतर केंद्र सरकार जागे झाले आणि शेतकºयांसाठी काहीतरी मदत करण्यासाठी पुढे आले. केंद्राच्या १ फेबु्रवारीच्या अंतरिम बजेटमध्ये मध्यमवर्गीय शेतकºयांसाठी विविध योजना जाहीर केली. दोन हेक्टरच्या आतील शेतकºयांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणली. यामध्ये शेतकºयांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम तीन टप्प्यांत शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केली जाणार असून, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश स्थानिक यंत्रणेला दिलेले आहेत.

यासाठी गाव कामगार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व विकास संस्थांचे सचिव यांची एक समिती तयार केली आहे. ही समिती शेतकºयांकडून अर्ज भरून घेणार आहे. त्यानुसार गेले चार-पाच दिवस गाव पातळीवर धांदल उडाली आहे. जिल्'ात बहुतांशी शेतकरी हे विकास संस्थांशी संलग्न आहेत; त्यामुळे त्यांच्याशी लवकर संपर्क साधता येऊ शकतो, म्हणून यादी तयार करण्याची जबाबदारी संस्थांच्या सचिवांवर सोपवली आहे.प्रतिज्ञापत्र ही घेणारअर्जासोबत आधारकार्ड व बॅँक पास बुक झेरॉक्स घेतली जाते. त्याशिवाय एक प्रतिज्ञापत्रही घेतले जाते. यामध्ये या योजनेच्या निकषानुसार लाभ घेत असून, चुकीची माहिती सादर केली, तर उचित कारवाई करण्यास संमतीचा उल्लेख आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी