शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

शेतकऱ्यांनो पैसे नाहीत; साखर न्या, उर्वरित एफआरपीबाबत कारखान्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 13:00 IST

उर्वरित ‘एफआरपी’तील रक्कम देण्यास कारखान्यांकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना तेवढ्या रकमेची साखर दिली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सात दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन साखर कारखानदारांनी केले आहे. याबाबत कोल्हापुरात साखर कारखानदारांची बैठक झाली; यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनो पैसे नाहीत; साखर न्या, उर्वरित एफआरपीबाबत कारखान्यांचे आवाहनसाखर मागणीसाठी सात दिवसांची मुदत

कोल्हापूर : उर्वरित ‘एफआरपी’तील रक्कम देण्यास कारखान्यांकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना तेवढ्या रकमेची साखर दिली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सात दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन साखर कारखानदारांनी केले आहे. याबाबत कोल्हापुरात साखर कारखानदारांची बैठक झाली; यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.एकरकमी एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांकडे पैसे नाहीत. ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटना आक्रमक झाल्याने साखर आयुक्तांनी कारखान्यांवर महसूल कारवाईचा बडगा उगारला आहे. यातून सुटण्यासाठी कारखानदारांनी ‘स्वाभिमानी’ची मागणी मान्य करीत ‘एफआरपी’तील उर्वरित रकमेऐवजी साखर देण्याची तयारी दर्शविली आहे.

याबाबत कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक झाली. यामध्ये साखर घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बहुतांश कारखान्यांनी जाहीर निवेदनाद्वारे आपापल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

सात दिवसांत शेतकऱ्यांनी साखर पाहिजे असल्याची लेखी मागणी अर्ज विहित नमुन्यात कारखान्यांच्या शेती कार्यालयात जमा करावेत. साखर मागणीचे लेखी अर्ज प्राप्त झाले नाहीत तर कारखान्यांकडून रक्कम उपलब्धतेनुसार उर्वरित एफआरपीचे पैसे देण्यात येतील, असे कारखान्यांनी आवाहन केले आहे. तसा नमुना एकत्रित तयार करून कारखान्यांनी स्वतंत्ररीत्या प्रसिद्धीस दिला आहे.बैठकीला माजी मंत्री व कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्यासह जिल्ह्यातील कारखान्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक उपस्थित होते. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर