शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

घराची भिंत अंगावर कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, राधानगरी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:46 IST

वीस फुट उंचीची भिंत त्यांच्या अंगावर कोसळल्याने जाधव हे दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

आमाजाई व्हरवडे : जुन्या घराची भिंत कोसळून एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. राधानगरी तालुक्यातील आणाजे गावात ही घटना घडली. आनंदा ज्ञानू जाधव (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत माहिती अशी की, आंनदा जाधव यांनी घराच्या बांधकामासाठी आठ दिवसापूर्वी घराच्या लहान भिंती काढण्याचे काम सुरु केले होते. आज मुख्य घर पाडून जागा रिकामी करण्यासाठी गावतीलच आठ दहा लोक येणार होते.त्यामुळे घरातील साहित्य कुठे ठेवायचे हे पाहात असताना अचानक मध्यभागी असणारी वीस फुट उंचीची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. यात जाधव हे दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. लोकांनी मदत कार्य करुन त्यांना बाहेर काढले. उपचारासाठी कोल्हापूरला घेवून जात असाताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.शवविच्छेदनासाठी त्यांना सोंळाकूर येथे ग्रामीण रुग्णालयात नेले व शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला. त्यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून पुढील तपास राधानगरी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरी