शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ‘जातवैधता’ अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:03 IST

कोल्हापूर : राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक तहसीलदार ...

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकीसाठी ‘जातवैधता’ अनिवार्यनिवडणूक तहसीलदार अर्चना कापसे यांनी दिली माहिती

कोल्हापूर : राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूकतहसीलदार अर्चना कापसे यांनी  दिली.ग्रामपंचायत अधिनियमच्या कलम १०-१ अ मधील तरतुदीनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने वैध केलेले प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दि. ३० जून २०२० किंवा त्यापूर्वी असेल. तर उमेदवारी अर्जासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्र्जाची सत्यप्रत, पडताळणी समितीकडे अर्ज सादर केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा आणि निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर केले जाईल, असे हमीपत्र सादर करण्याची मुभा उमेदवारांना दिली होती.

मात्र, या अध्यादेशाचे अधिनियमात रूपांतर झालेले नसून, त्यास मुदतवाढ देण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाकडून अद्याप काही कळविले नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे, अशी माहिती तहसीलदार कापसे यांनी दिली आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकTahasildarतहसीलदारkolhapurकोल्हापूर