शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांतून विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 19:38 IST

सततच्या पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. तरीही धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देपावसाची उघडीप : कोयनेत १०० टीएमसीवर साठा

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने उघडीप दिली असलीतरी प्रमुख धरणांतून अजूनही विसर्ग सुरूच आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत कोयनेत १००.६० टीएमसी साठा होता. तर धरणाचे दरवाजे चार फुटाने उचलून त्यातून ३२ हजार ५५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत १५ दिवस धुवाँधार पाऊस कोसळला. त्यामुळे सर्वच प्रमुख धरणे भरली आहेत. सततच्या पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. सध्या पश्चिमेकडे पावसाने पूर्णपणे उघडीप दिलेली आहे. त्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवकही कमी कमी होत चालली आहे. तरीही धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू आहे.

कोयना धरणात १००.६० टीएमसी इतका साठा असून, दरवाजे चार फुटांनी वर उचलण्यात आलेत. त्यातून ३२ हजार ५५७ व पायथा वीजगृहातून २१०० असा ३४ हजार ६५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. धोम धरणात १२.५५ टीएमसी साठा झाला असून, कण्हेरमध्ये ९.३१, बलकवडी ३.७३, उरमोडी ९.५७, तारळी ४.९८, नीरा-देवघर ११.७६, भाटघर २३.६८ आणि वीरमध्ये ९.५६ टीएमसी इतका साठा आहे.

बुधवारी सकाळपर्यंत कोयनेला ९, धोम ४, बलकवडी १६, नीरा-देवघर ८ आणि भाटघरला ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इतर धरण परिसरात पावसाची उघडीप होती.धरणातील विसर्ग क्युसेकमध्ये असा...कोयना - ३४६५७, धोम -६२८, कण्हेर - ४००, बलकवडी - ९६२, उरमोडी - ४५०, तारळी - १७२३, भाटघर - २५४० आणि वीर २१५०. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणwater transportजलवाहतूक