शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनातील त्रुटी दूर करा : समरजित घाटगे : जिल्हाधिकाऱ्यांशी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:24 IST

कोल्हापूर : गेल्या २१ वर्षांपासून रेंगाळलेल्या आंबेओहोळ धरणाच्या घळ भरणीचे काम सुरू आहे. पुनर्वसन न झाल्याने या कामाला ...

कोल्हापूर : गेल्या २१ वर्षांपासून रेंगाळलेल्या आंबेओहोळ धरणाच्या घळ भरणीचे काम सुरू आहे. पुनर्वसन न झाल्याने या कामाला धरणग्रस्तांकडून विरोध होत आहे. तरी यातील त्रुटी दूर करून पुनर्वसनाचे काम मार्चअखेर पूर्ण व्हावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.

ते म्हणाले, भाजप सरकारच्या काळात २२७ कोटींचा निधी पुनर्वसनासाठी मंजूर करून आणला होता. मात्र इतका मोठा निधी आणून सुद्धा हे काम अपुरे आहे. धरणग्रस्तांना विश्वासात न घेतल्याने घळ भरणीच्या कामास ते विरोध करीत आहेत. एकदा धरणात पाणीसाठा झाला की आपला पुनर्वसनाचा प्रश्न सुटणार नाही, अशी त्यांना भीती आहे. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला की ते स्वत: घळ भरणीच्या कामासाठी सहकार्य करतील.

---

शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल

या धरणात पाणीसाठा व्हावा, ते पाणी आपल्या शिवारात खेळावे. असे स्वप्न हे शेतकरी कित्येक वर्षे पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या जमिनी विस्थापित धरणग्रस्तांसाठी दिल्या आहेत. पुनर्वसन योग्य पद्धतीने केले असते, तर घळ भरणीच्या कामाला विरोध झाला नसता. शिवाय या धरणात पाणी साठवण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्णत्वास आले असते, असेही घाटगे म्हणाले.

---

फोटो नं ०५०३२०२१-कोल-आंबेओहोळ निवेदन

छायाचित्र- आंबेओहोळ धरण परिसरातील पुनर्वसन व घळ भरणीच्या कामासंदर्भात शुक्रवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी चर्चा केली.

--