शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

कोल्हापुरातील ‘गोकुळ’सह ११०० संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 11:14 IST

त्यानंतर दोनच दिवसांत सर्वच संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गोकुळ’सह दूध, पतसंस्थांसह इतर सर्व प्रकारांतील सुमारे ११०० संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

कोल्हापूर : कर्जमाफीच्या कामामुळे राज्यातील सहकारी सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गोकुळ’ दूध संघासह दूध, पतसंस्थांसह इतर प्रकारांतील सुमारे ११०० संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कामात सहकार विभागाचे कर्मचारी गुंतल्याने पहिल्या टप्प्यात म्हणजेच २९ जानेवारी रोजी विकास संस्था व जिल्हा बॅँकांच्या निवडणुका तीन महिने लांबणीवर टाकल्या. त्यानंतर दोनच दिवसांत सर्वच संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गोकुळ’सह दूध, पतसंस्थांसह इतर सर्व प्रकारांतील सुमारे ११०० संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.जिल्ह्याचे राजकारण थंडावले‘गोकुळ’, जिल्हा बॅँकेसह हजारो संस्थांच्या निवडणुका या तीन महिन्यांत होणार होत्या. यामुळे जिल्ह्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघणार होते. मात्र निवडणुकाच लांबणीवर टाकल्याने राजकारण थंडावणार आहे.

  • निवडणुका लांबणीवर पडलेल्या संस्था :

गोकुळनागरी बॅँका - ३ (प्राथमिक शिक्षक बॅँक)सेवक पतसंस्था - ६औद्योगिक संस्था - २दूध संस्था - ५००पतसंस्था - १२५ 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ