शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पुढील शैक्षणिक वर्षाचे आठ महिन्यांचे नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 10:39 IST

 महाराष्ट्रात १५ जून रोजी शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते; तथापि सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे जून महिन्यापर्यंत लॉकडाऊन पूर्णपणे हटेल असे वाटत नाही. दहावी व बारावीचे पेपर्स अजून तपासावयाचे असल्याने निकाल लागण्यास विलंब लागणार आहे.

ठळक मुद्दे खास प्राथमिक शिक्षक सेवक समितीची शिक्षणमंत्र्यांकडे मागणीतसेच कोराना रोगावर प्रतिबंध करणाऱ्या उपाययोजनांच्या सोयी व तरतुदी करण्यासाठी शाळांना काही वेळ द्यावा लागणार आहे.

कोल्हापूर : सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर १५ जून रोजी शाळा सुरू होणे अडचणीचे असल्याने सन २०२०-२१ हे शैक्षणिक वर्षाचे आठ महिन्यांचे करून शासनाने शैक्षणिक नियोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीने शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली ई-मेलद्वारे केली असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी निवेदनाद्वारे दिली.

 महाराष्ट्रात १५ जून रोजी शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते; तथापि सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे जून महिन्यापर्यंत लॉकडाऊन पूर्णपणे हटेल असे वाटत नाही. दहावी व बारावीचे पेपर्स अजून तपासावयाचे असल्याने निकाल लागण्यास विलंब लागणार आहे. तसेच महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर बाजारपेठेत मुलांना शालेय साहित्य, गणवेश व पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी काही कालावधी जाणार आहे. मुले ही कोरोना संसर्गाबाबतीत अधिक संवेदनशील असल्याने मुलांमध्ये या रोगाचे संक्रमण जलदगतीने होण्याचा धोका असतो.

त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर वर्गात मुले एकत्र येणार असल्याने विद्यार्थी व पालक यांच्या मनातील असुरक्षिततेची भावना घालविणे गरजेचे आहे. तसेच कोराना रोगावर प्रतिबंध करणाऱ्या उपाययोजनांच्या सोयी व तरतुदी करण्यासाठी शाळांना काही वेळ द्यावा लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता, पुढील शैक्षणिक वर्ष आठ महिन्यांचे करावे व सुट्ट्या कमी करून शालेय अभ्यासक्रम व शालेय व्यवस्थापन यांचे नियोजन करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे दिली आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाSchoolशाळा