शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

कोरोनामुळे अंबाबाई मंदिरात शांतता, भाविकांची संख्या रोडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 18:28 IST

इतके दिवस आपल्याकडे कोरोना-बिरोना काही नाही असे म्हणत असतानाच तीन दिवसांपूर्वी पुण्यात, पाठोपाठ मुंबई आणि कर्नाटकात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर सर्वच जिल्ह्यांमधील शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाबद्दल जनजागृती केली जात आहे.

कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या धास्तीने कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांची व भाविकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे अंबाबाई मंदिरासह शहरातील पर्यटन स्थळे ओस पडली आहेत.गेला दीड महिना चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोनाने अलीकडेच युरोपीय राष्ट्रांमध्ये आणि आता भारतात शिरकाव केला आहे. इतके दिवस आपल्याकडे कोरोना-बिरोना काही नाही असे म्हणत असतानाच तीन दिवसांपूर्वी पुण्यात, पाठोपाठ मुंबई आणि कर्नाटकात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर सर्वच जिल्ह्यांमधील शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाबद्दल जनजागृती केली जात आहे. सोबतच भाविकांना प्रवास टाळण्याचे आवाहन केले जात आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून अनेकांनी परगावी जाण्याचे टाळत घरीच बसण्यास पसंती दिली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना