शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडू नका : भगवान काटे, ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता एस. एल. सोनवणे यांच्याकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:24 IST

कोल्हापूर : साखर कारखान्यांची अद्याप ऊस बिले शेतकºयांना मिळालेली नसल्याने ते शेतीपंपांची वीज बिले भरू शकलेली नाहीत. त्यामुळे शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडू नका, अशी मागणी

ठळक मुद्देथकीत बिलापोटी शेतकºयांच्या शेती पंपांची कनेक्शन तोडली रक्कम तो भरू शकलेला नाही

कोल्हापूर : साखर कारखान्यांची अद्याप ऊस बिले शेतकºयांना मिळालेली नसल्याने ते शेतीपंपांची वीज बिले भरू शकलेली नाहीत. त्यामुळे शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडू नका, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी कोल्हापूर ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता एस. एल. सोनवणे यांच्याकडे शुक्रवारी केली.

थकीत बिलापोटी शेतकºयांच्या शेती पंपांची कनेक्शन तोडली जात आहेत; पण साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन दीड महिन्यांचा कालावधी झाला आहे, अद्याप शेतकºयांचा ऊस शिवारातच उभा असल्याने त्याच्या हातात पैसे नाहीत. त्यामुळे ‘महावितरण’ची थकीत रक्कम तो भरू शकलेला नाही. उसाची बिले जमा होताच थकबाकीची रक्कम भरली जाईल. त्यामुळे शेती पंपांची कनेक्शन तोडू नये, अशी मागणी काटे यांनी केली.

त्याचबरोबर विद्युत वाहिन्यांच्या शॉर्ट सर्किटमुळे मोठ्या प्रमाणात ऊस जळले आहेत. त्याची नुकसानभरपाई अद्याप शेतकºयांना मिळालेली नाही. संबंधित शेतकºयांना नुकसानभरपाई त्वरीत द्यावी, असेही त्यांनी सोनवणे यांना सांगितले. या मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही झाली नाही तर आंदोलन छेडू, असा इशाराही काटे यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती शुभांगी श्ािंदे, आप्पाराजे खर्डेकर, सचिन शिंदे, रमेश भोजकर, सागर चिपरगे, भीमगोंडा पाटील, सचिन मोरे, भाऊसो माळी आदी उपस्थित होते.मोफत औषधोपचार कराऊसतोड मजुरांकडे रहिवासी पुरावा नसल्याने सीपीआरमध्ये त्यांच्यावर उपचार होत नाहीत. त्यामुळे अनेकांचे मृत्यू झाले असून त्यांच्यावर मोफत औषधोपचार करावेत, अशी मागणी काटे यांनी सीपीआर प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर