शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

Diwali : सीमेवर तैनात जवानांना युनिव्हर्सल पर्सनल सिक्युरीटीतर्फे मिठाई रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 12:11 IST

चौदा आसाम रायफल्सच्या जवानांना युनिव्हर्सल पर्सनल सिक्युरीटीतर्फे मिठाई पाठविण्यात आली. त्यानिमित्त अयोध्या टॉवर्स येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात न. सी. सी. गु्रप कमांडर कर्नल राजेश शहा बोलत होते.

ठळक मुद्देयुनिव्हर्सल पर्सनल सिक्युरीटीतर्फे चौदा आसाम रायफल्सच्या जवानांना दिवाळी मिठाई रवानाभारतीय जवानांसाठी देशवासीयांचे प्रेम महत्त्वाचे : राजेश शहा

कोल्हापूर : प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना दिवाळीनिमित्त घरची मिठाई मिळाल्यानंतरचा आनंद मोठा असतो; कारण प्रत्येक जवानाला युद्ध जिंकण्यासाठी देशवासियांचे प्रेम महत्त्वाचे असते; त्यामुळे त्यांचा उत्साह आणखी दुणावतो, असे प्रतिपादन एन. सी. सी. गु्रप कमांडर कर्नल राजेश शहा यांनी केले. चौदा आसाम रायफल्सच्या जवानांना युनिव्हर्सल पर्सनल सिक्युरीटीतर्फे मिठाई पाठविण्यात आली. त्यानिमित्त अयोध्या टॉवर्स येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.कर्नल शहा म्हणाले, देशावरच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना दिवाळीची मिठाई खायला मिळणे म्हणजे पुण्याईचे काम आहे, अशा प्रकारच्या देशप्रेमामुळे आमच्या जवानांनी अनेक युद्धे जिंकली आहेत. त्यात १९९९ साली पाकिस्तानविरोधात कारगिल युद्धही केवळ देशवासीयांच्या पाठबळ व प्रेमापोटीच जिंकले आहे.जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख म्हणाले, जीव तोडून देशाच्या सीमेवर देशवासीयांचे संरक्षण करणाºया जवानांकरिता हा कार्यक्रम म्हणजे घरच्या फराळाचा आस्वाद महत्त्वाचा आहे. जवान आणि किसान हे दोन्ही प्रामाणिकपणे काम करतात; त्यामुळे देशवासीयांची सर्व कामे सुरळीत सुरू आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात आसाम रायफल्सचे जवान निलेश शिंदे व दिलीप पाटील यांनी ही मिठाई स्वीकारली.यानिमित्त कोळवण (ता. भुदरगड) येथील सामाजिक कार्यकर्ते सागर गुरव यांनाही मान्यवरांच्या हस्ते अत्यवस्थ रुग्णाच्या सेवेसाठी बोलेरो जीप प्रदान करण्यात आली. स्वागत कॅप्टन उत्तम पाटील यांनी केले. यावेळी महाराष्ट्र राज्य हौसिंग फायनान्सचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, प्रा. अरुण मराठे, पोलीस अधिकारी सचिन पाटील, रविकुमार चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर