शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पूरग्रस्त भागात ‘बालभारती’तर्फे अडीच लाख पुस्तकांचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 03:23 IST

महापुरात हजारो विद्यार्थ्यांची शालेय पुस्तकेही भिजून गेली.

- समीर देशपांडे

कोल्हापूर : महापूर ओसरल्यानंतर केवळ चार दिवसांत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल अडीच लाख पुस्तके वितरित करण्याची कामगिरी शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या ‘बालभारती’ने करून दाखविली आहे.महापुरात हजारो विद्यार्थ्यांची शालेय पुस्तकेही भिजून गेली. एकीकडे शाळांच्या इमारतींमध्ये पाणी शिरले तर काही शाळा इमारतीही पडण्याच्या अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत पुस्तकेच नाहीत तर शाळेत जाऊन काय करायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा होता.मात्र, ‘बालभारती’ हे आव्हान स्वीकारले. पूर उतरण्याआधीच बाधित विद्यार्थ्यांची संख्या संकलित करून पुस्तकांची संख्या निश्चित केली.े गोरेगाव, पनवेल, पुणे, लातूर येथील शिल्लक पुस्तके तातडीने मागवून घेतली. पहिली ते आठवीपर्यंतच्या मराठी, सेमी इंग्रजी आणि ऊर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पुस्तके मागवून तातडीने त्याचे वितरणही सुरू केले आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर