शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

पूरग्रस्त भागात ‘बालभारती’तर्फे अडीच लाख पुस्तकांचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 03:23 IST

महापुरात हजारो विद्यार्थ्यांची शालेय पुस्तकेही भिजून गेली.

- समीर देशपांडे

कोल्हापूर : महापूर ओसरल्यानंतर केवळ चार दिवसांत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल अडीच लाख पुस्तके वितरित करण्याची कामगिरी शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या ‘बालभारती’ने करून दाखविली आहे.महापुरात हजारो विद्यार्थ्यांची शालेय पुस्तकेही भिजून गेली. एकीकडे शाळांच्या इमारतींमध्ये पाणी शिरले तर काही शाळा इमारतीही पडण्याच्या अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत पुस्तकेच नाहीत तर शाळेत जाऊन काय करायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा होता.मात्र, ‘बालभारती’ हे आव्हान स्वीकारले. पूर उतरण्याआधीच बाधित विद्यार्थ्यांची संख्या संकलित करून पुस्तकांची संख्या निश्चित केली.े गोरेगाव, पनवेल, पुणे, लातूर येथील शिल्लक पुस्तके तातडीने मागवून घेतली. पहिली ते आठवीपर्यंतच्या मराठी, सेमी इंग्रजी आणि ऊर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पुस्तके मागवून तातडीने त्याचे वितरणही सुरू केले आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर