शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

दहा लाख टनांची प्रत्यक्ष निर्यात । ५० लाख टनांचे लक्ष्य गाठणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:37 IST

देशातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २२ लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत.

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २२ लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. यातील १० लाख टनांहून अधिक साखरेची प्रत्यक्षात निर्यात झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागणीपेक्षा जादा साखर झाल्याने निर्यात करून ती कमी करण्यासाठी केंद्राने गेल्या हंगामात २० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवले होते. तेही गाठता आले नव्हते.

या हंगामातही केंद्राने कारखान्यांना ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य दिले आहे. त्यासाठी कारखानानिहाय निर्यात कोटा ठरवून देण्यातआला आहे. मात्र, आंतरराष्टÑीय बाजारातील साखरेचे दर २० रुपये प्रतिकिलोच्या आसपासच रेंगाळत आहेत. यामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी निर्यातीसाठी वाहतूक अनुदान आणि शेतकऱ्यांच्या निर्यात साखरेवर प्रतिटन थेट अनुदानही सरकारने देऊ केले आहेत. ते मिळाल्यांनरही साखर कारखान्यांना २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल तोटा येत होता. काही दिवसांपूर्वीच केंद्राने साखरेचा किमान विक्री दर प्रतिक्विंटल २९०० वरून ३१०० रुपये केला आहे. त्यामुळे कारखान्यांचा हा तोटा क्विंटलमागे आणखी २०० रुपयांनी वाढला आहे.

आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीनुसार ६ मार्च अखेर कारखान्यांनी २२ लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. १५ लाख ६० हजार ९७७ टन साखर निर्यातीसाठी कारखान्यांतून बाहेर पडली असून, त्यातील १० श्रलाख २६ हजार ६७६ टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली श्रआहे. उर्वरित ५ लाख ३४ हजार ३०१ टन साखर एकतर जहाजांमध्ये किंवा रिफायनरींजमध्ये आहे.बांगला देशाला सर्वाधिक निर्यातबांगला देशाला सर्वाधिक २ लाख ३३ हजार ४२८ टन साखर निर्यात झाली आहे. त्याखालोखाल श्रीलंकेला १ लाख ८४ हजार ४०७ लाख टन निर्यात झाली आहे. एकूण निर्यातीत हे प्रमाण अनुक्रमे २०.५ टक्के आणि १५. ८४ टक्के इतके आहे. उर्वरित साखर सोमालिया, सुदान, मलेशियासह अन्य देशांना निर्यात झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने