शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

‘पर्युषण’मध्ये कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी

By admin | Updated: August 26, 2014 22:53 IST

गुजरात व राजस्थानात पर्युषण काळात सर्व कत्तलखाने बंद आहे. महाराष्ट्रातही पर्युषण काळात, गणेशोत्सव काळात कत्तलखाने बंद ठेवावे,

‘पर्युषण’मध्ये कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणीमिरज : जैन धर्मियांच्या पवित्र पर्युषण पर्व काळात जिल्ह्यातील कत्तलखाने व मांसविक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवदेनाव्दारे केली आहे. ३० आॅगस्ट ते ९ सप्टेंबर कालावधित पर्युषण पर्व साजरे करण्यात येते. विविध आध्यात्मिक, धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. या काळात मिरज, सांगलीसह जिल्ह्यातील कत्तलखाने बंद ठेवावेत, मांसविक्रीला मनाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. गुजरात व राजस्थानात पर्युषण काळात सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातही पर्युषण काळात, गणेशोत्सव काळात कत्तलखाने बंद ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही कत्तलखाने बंद ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार नगरविकास विभागाने २००४ मध्ये परिपत्रकात सर्व महापालिका व नगरपालिका हद्दीत मांसविक्री बंद ठेवण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे म्हटले आहे. नगर विकास विभागाच्या परिपत्रकाच्या प्रतीही निवेदनासोबत देण्यात आल्या. बंडू चौगुले, विजय चौगुले, अरुण चौगुले, सचिन चौगुले, किरण गौरवाडे, संजय चौगुले, संकेत गौरवाडे, अभिजित पाटील यांनी निवेदन दिले. (वार्ताहर)