शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 11:09 IST

‘सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे’, ‘तुकडीतील विद्यार्थी संख्येची अट शिथिल करा’, अशा घोषणा देत कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यावतीने तहसीलदार गुरू बिराजदार यांनी निवेदन स्वीकारले.

ठळक मुद्देकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलनसर्वांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : ‘सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे’, ‘तुकडीतील विद्यार्थी संख्येची अट शिथिल करा’, अशा घोषणा देत कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यावतीने तहसीलदार गुरू बिराजदार यांनी निवेदन स्वीकारले.गेल्यावर्षी १२वीच्या परीक्षा बहिष्कार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांनी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाशी चर्चा करून निर्णय घेतले; परंतु घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली नसल्याने महासंघाने पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात धरणे आंदोलन केले. प्रलंबित मागण्या आणि सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी झालेल्या सभेत संघाचे सचिव प्रा. अविनाश तळेकर, जिल्हा समन्वयक एस. बी. उमाटे यांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनात अध्यक्ष ए. डी. चौगले, शिवाजीराव होडगे, अशोक पाटील, ए. पी. कदम, आर. पी. टोपले, एस. आर. पाटील, आदी सहभागी झाले.

प्रलंबित मागण्या

  1. कायम विनाअनुदानित शाळांची यादी अनुदानासह जाहीर करा.
  2. सन २०११ पासून नवीन प्रस्तावीत वाढीव पदांना मंजुरी द्यावी.
  3.  नोव्हेंबर २००५ पूर्वी आणि नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
  4.  शिक्षकांची मान्यता होताच वेतन सुरू करावे.
  5.  आय. टी. विषयास अनुदान द्यावे. 

मे २०१२ नंतरच्या १४१ पदांना ‘एनओसी’मे २०१२ नंतरच्या पायाभूत पदावरील नियुक्त शिक्षकांना मान्यता द्यावी, अशी मागणी संघातर्फे सातत्याने केली जात आहे. त्याला प्रतिसाद देत शासनाने कोल्हापूरमधील अशा १४१ पदांबाबत शासनाने ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिली आहे; त्यामुळे या शिक्षकांना दिलासा मिळाला असून, त्यांच्या मान्यतेची शिबिरे लवकरच होतील, अशी माहिती प्रा. उमाटे आणि तळेकर यांनी यावेळी दिली. 

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर