शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

‘पंचगंगा’ पूररेषेतील भराव घालणाऱ्यांना रोखा, शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 19:23 IST

कोल्हापूर : पंचगंगा नदी पूररेषेत मोठ्या प्रमाणात भराव टाकून जागा बळकावण्याचे काम सुरू असून याकडे दुर्लक्ष केले, तर महापुरात ...

ठळक मुद्दे‘पंचगंगा’ पूररेषेतील भराव घालणाऱ्यांना रोखा, शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी दुर्लक्ष केले तर संपूर्ण कोल्हापूर बुडेल

कोल्हापूर : पंचगंगा नदी पूररेषेत मोठ्या प्रमाणात भराव टाकून जागा बळकावण्याचे काम सुरू असून याकडे दुर्लक्ष केले, तर महापुरात संपूर्ण कोल्हापूर शहर बुडायला वेळ लागणार नाही. यासाठी कसबा बावड्यापासून सांगली फाटा, शिवाजी पुलापासून केर्ले तर फुलेवाडी ते बालिंगा या परिसरात पूररेषेत भराव घालणाऱ्यांना रोखा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.जुलै-आॅगस्टमध्ये आलेल्या महापुरात नदीकाठावरील गावे उद्ध्वस्त झाली. याला पूररेषेतील बांधकामे कारणीभूत असून, त्यातून काही बोध घेण्याची गरज होती. मात्र, आताही पंचगंगा नदीच्या पूररेषेत भराव टाकून जागा बळकावल्या जात आहेत. यामुळे महापुराचे संकट मोठे उभे असून, याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

याबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केले, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय आपत्ती निवारण विभागाकडे जाऊ, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे यांनी यावेळी दिला. यावेळी पी. जी. पाटील-वाकरेकर, श्रीकांत जाधव, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर