शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी हटवा  : बिद्रे-गोरे कुटूंबियांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 15:42 IST

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खुन प्रकरणातील तपास अधिकारी अजय कदम यांना हटवावे. त्याठिकाणी पूर्वीच्या तपास अधिकारी संगिता अल्फान्सो यांची खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत नियुक्ती करावी, अशी मागणी शासनाकडे केल्याची माहिती शुक्रवारी आनंद बिद्रे व राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देअश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी हटवा संगिता अल्फान्सो यांची कायमस्वरुपी नियुक्त करा : बिद्रे-गोरे कुटूंबियांची माहिती

कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खुन प्रकरणातील तपास अधिकारी अजय कदम यांना हटवावे. त्याठिकाणी पूर्वीच्या तपास अधिकारी संगिता अल्फान्सो यांची खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत नियुक्ती करावी, अशी मागणी शासनाकडे केल्याची माहिती शुक्रवारी आनंद बिद्रे व राजू गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.सहायक पोलीस निरीक्षक बिद्रे यांचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी निरीक्षक अभय कुरुंदकर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील आणि कुरुंदकरचा मित्र फळणीकर, कारचालक अशा चौघांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या अजय कदम करीत आहेत. त्यांना सरकारी वकीलांनी माहिती देण्यासाठी बोलविले असता गुन्ह्यामध्ये मृतदेह मिळालेला नाही.

पुरावे भक्कम नाहीत, त्यामुळे तुम्ही ही केस घेवू नका. बिद्रेच्या मृत्यच्या दाखल्याचा अहवाल महानगरपालिकेकडे देण्यासाठी नकार दिला आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे मी ३०२ खूनाचा गुन्हा दाखल असलेबाबतचा स्पष्ट अहवाल देणार नाही असे सांगितले. कुरुंदकरच्या घरामध्ये व अश्विनी बिद्रे यांच्या फलॅटमध्ये मिळालेल्या वस्तु देण्याचे आदेश झाले असताना त्या पूर्णत: दिलेल्या नाहीत. कदम यांचे संशयित करुंदकरचा भाऊ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांचे घनिष्ठ संबध आहेत. त्यामुळे सर्वोच न्यायालयाकडे अभय कुरुंदकर याने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याठिकाणीसुध्दा सरकारी वकीलांना चुकीचा माहिती देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संशयिताला जामीन होवू शकतो.

बिद्रे यांच्या खूनाचा तपास तांत्रिकबाबीवर आहे. त्याचे ज्ञान कदम यांना नसल्याने ते जाहीरपणे आरोपी सुटतील अशी भाषा करीत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्याला या तपासावरुन हटवावे, अशी मागणी शासनाला आम्ही केली असल्याचे बिद्रे-गोरे कुटूंबियांनी सांगितले.बिद्रे हत्यांकाडाचा निकाल हा अलिबाग (रायगड) सत्र न्यायालयाने एक वर्षांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नियमित सुनावणीसाठी, सरकारी वकीलांसह साक्षीदारांना माहिती करण्यासाठी या हत्येचा तपास संगिता अल्फान्सो यांचेकडे द्यावे. खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांचेकडेच राहावा, अशी मागणी केल्याचे बिद्रे-गोरे कुटूंबियांनी पत्रकारांना सांगितले.अश्विनी बिद्रे हत्या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी बिद्रे-गोरे कुटूंबियांनी शासनाकडे केली होती. परंतू निकम हे मूळचे जळगावचे आहेत. या गुन्ह्यातील दोन नंबरचा आरोपी ज्ञानदेव उर्फ राजेश पाटील हा खडसे यांचा भाचा आहे. ते जळगावचे आहेत.

निकम यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजिवकुमार यांना सांगितले की, पोलीसांच्या विरोधामध्ये आजपर्यंत मी लढलो नाही. त्यामुळे हा खटला मी घेणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे निकम हे या खटल्याचे वकील म्हणून आम्हाला नको आहेत. दूसऱ्या वकीलांचे नाव आम्ही दिले असल्याचे आनंद बिद्रे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणkolhapurकोल्हापूर