शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

भाजपला हरवणे हेच पहिले टार्गेट - डी राजा 

By विश्वास पाटील | Updated: February 21, 2024 16:04 IST

मोदींना वाटते की लोकांचा विचार हायजॅक करता येतो

कोल्हापूर : भाजप देशासाठी विनाशकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. देश आर्थिक संकटात सापडला आहे. तरीही भाजप आरएसएसच्या आदेशानुसार काम करीत आहे. त्यांची विचारधारा जात, धर्म, प्रदेशामध्ये फूट पाडणारी आहे, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार डी. राजा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले, देशात हुकूमशाही वाढते आहे. आपण आपले स्वातंत्र्य गमावत जात आहे. मोदी पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा करीत आहे. मात्र, ते पराभूत होऊ शकतात. आम्ही इंडिया आघाडीसोबत आहे. जागा वाटपात आम्हालाही स्थान द्यावे, अशी मागणी केली आहे. भाजप हटाव, देश बचावसाठी आम्ही एकत्रपणे लढणार आहोत. राष्ट्रीय स्तरावर प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. आघाडीसोबत येण्यासाठी त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. भाजपला पराभूत करण्याचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवून नियोजन केले आहे.भाजपला हुकूमशाही शासन हवे आहे. त्याला आमचा तीव्र विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे असंविज्ञानिक असल्याचे घोषित केले आहेत. यामध्ये पारदर्शकता नव्हती.निवडणूक आयोगाच्या कामकाजावरच शंका उपस्थित केली जात आहे. ईव्हीएम यंत्रावर शंका उपस्थित केली जात आहे. सर्व मतांची व्हीव्हीपॅटवरून मतमोजणी करावी, अशी आमची मागणी आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मोदी सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. देशात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. भूकबळी वाढत आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगाराचे प्रश्न गंभीर बनले आहेत.

वन नेशन वन निवडणूक विरोधातडी राजा म्हणाले, वन नेशन वन निवडणूक संविधान संघ राज्याच्या विरोधात आहे. ते अव्यवहार्य आहे. संसदीय व्यवस्था रद्द करणे हे भयंकर आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया