शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

जलयुक्त चौकशीचा निर्णय केवळ राजकीय सूडबुध्दीने, कोणाचाही बाप काढलेला नाही : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 15:22 IST

chandrkant patil, bjp, kolhapur, राज्यात जलयुक्त शिवारमधून ६ लाख ४१ हजार ५६० कामे झाली. त्यातील केवळ ११२८ म्हणजे ०.१७ टक्के कामे तपासून कॅगने ही योजना अव्यवहार्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे. यासाठी केवळ शासनाचा पैसा खर्च झाला नाही. प्रचंड लोकसहभाग यामध्ये होता. अनेक गावच्या पाणीपातळीत वाढ झाली. अनेक जिल्ह्यातील टँकर कमी झाले. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामांच्या चौकशीचा निर्णय केवळ आणि केवळ राजकीय सूडबुध्दीने घेतला असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

ठळक मुद्देजलयुक्त चौकशीचा निर्णय केवळ राजकीय सूडबुध्दीने  : चंद्रकांत पाटील कोणाचाही बाप मी काढलेला नाही. ती आमची संस्कृती नाही : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : राज्यात जलयुक्त शिवारमधून ६ लाख ४१ हजार ५६० कामे झाली. त्यातील केवळ ११२८ म्हणजे ०.१७ टक्के कामे तपासून कॅगने ही योजना अव्यवहार्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे. यासाठी केवळ शासनाचा पैसा खर्च झाला नाही. प्रचंड लोकसहभाग यामध्ये होता. अनेक गावच्या पाणीपातळीत वाढ झाली. अनेक जिल्ह्यातील टँकर कमी झाले. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामांच्या चौकशीचा निर्णय केवळ आणि केवळ राजकीय सूडबुध्दीने घेतला असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.विविध प्रश्नांवर भूमिका मांडण्यासाठी पाटील यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, सरकार तीन पक्षांचे आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यांनी चौकशी करून जिथे चुकीचे काम झाले आहे. त्यांच्यावर कारवाई करावी. मेट्रोच्या कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय अतिशय अव्यवहार्य असून साडे चार वर्षे हा प्रकल्प रखडणार असून त्याचा मोठा आर्थिक फटका हा प्रवाशांना बसणार आहे.मराठी भाषेतील शब्द अनेकांना कळत नाहीत. कोणाचाही बाप मी काढलेला नाही. ती आमची संस्कृती नाही. आम्हीही तुमचे बाप आहोत याचा मराठीत होणारा अर्थ कळत नसेल तर मी काय करणार आणि नरेंद्र मोदी यांचे म्हणाल तर १३० कोटी जनता आहे त्यांना बाप म्हणायला. विद्यार्थ्यांची सध्या मानसिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शासनाने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१२१ असे शैक्षणिक वर्ष जाहीर करून ही कोंडी फोडावी.एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाही. सध्याच त्यांच्याशी माझे दोन वेळा बोलणे झाले. आहे. खडसे असो किंवा देवेंद्र फडणवीस हे दोघेही मोठ्या मनाचे नेते आहेत. त्यामुळे आम्ही जेव्हा एकत्र बसू तेव्हा यातून नक्की मार्ग निघेल असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे उपस्थित होते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूरBJPभाजपा