शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

पेरणोलीत मराठी शाळा सुरू करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:18 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनाची स्थिती भविष्यात कायम ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनाची स्थिती भविष्यात कायम राहणार असली तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी ग्रामपंचायतीने दररोज शाळा निर्जंतुकीकरण, विद्यार्थी व शिक्षकांची आरोग्य तपासणी, सुरक्षितता देण्याची हमी दिली. शाळा सुरु करण्यासाठी तालुका प्रशासनाकडे मागणी करण्याचे ठरले. पालकांकडून हमीपत्र व तहसीलदार, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय घेण्याचे ठरले.

चर्चेत सभापती उदयराज पवार, सरपंच जाधव, उपसरपंच उत्तम देसाई, सदस्य संदीप नावलकर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा सावंत, सदस्य उदय कोडक, ग्रामसेवक ज्ञानेश्वर काळे, शिक्षिका अनुष्का गोवेकर, जयश्री वरेकर, कविता नाईक आदींनी भाग घेतला.

याप्रसंगी उपाध्यक्षा स्वाती कालेकर, ग्रा. पं. सदस्या उज्वला मस्कर, नंदा कांबळे, लक्ष्मी जोशिलकर, प्रियांका जाधव, बाबासाहेब लोखंडे, वीणा रेळेकर, जयश्री सावंत, मुख्याध्यापिका स्नेहा क्षीरसागर, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.