शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा निर्णय बेकायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 12:02 IST

KognoliToll Kolhapur- आंतरराज्य सीमांना जोडणारा कोणताही रस्ता एखाद्या राज्याला स्वत:च्या अधिकारात अचानक बंद करता येत नाही. कोविड प्रमाणपत्रासाठी कर्नाटक सरकारने केलेली कृती त्यामुळेच बेकायदेशीर ठरत असल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा निर्णय बेकायदेशीर लोकांना, पर्यटकांनाही मोठा त्रास

कोल्हापूर : आंतरराज्य सीमांना जोडणारा कोणताही रस्ता एखाद्या राज्याला स्वत:च्या अधिकारात अचानक बंद करता येत नाही. कोविड प्रमाणपत्रासाठी कर्नाटक सरकारने केलेली कृती त्यामुळेच बेकायदेशीर ठरत असल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे.कर्नाटकात तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढू लागल्यावर कर्नाटकने कोगनोळी नाक्यावर अचानक तपासणी नाका उभा करून ज्यांचे कोरोना प्रमाणपत्र निगेटिव्ह न आल्यास त्यास कर्नाटक हद्दीत प्रवेश देणेच बंद केले आहे. त्याचा लोकांना, पर्यटकांनाही मोठा त्रास होत आहे.

कर्नाटकात जाणारी व्यक्ती फक्त त्या राज्यातच जाते असे नाही. त्या राज्यातून गोव्यापासून केरळपर्यंत पर्यटनासाठी जाणारा मोठा वर्ग आहे. अशा सगळ्याच लोकांना त्याचा त्रास होत आहे. एखाद्या राज्याला परस्पर दुसऱ्या राज्यातून येणारा रस्ता असा बंद करण्याचे अधिकारच नाहीत. हा अधिकार फक्त केंद्र शासनालाच आहेत. हा तर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि कर्नाटकने तो सगळे नियम धाब्यावर बसवून अडवून ठेवला आहे.

कर्नाटक सरकारने कोगनोळी नाक्यावर चेकपोस्ट उभारून लोकांची कोविड तपासणी सुरू केली आहे. त्याबाबत महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनाही सोमवारी पत्र लिहून कळविण्यात आले आहे. त्यांच्याकडून मार्गदर्शन मागविले आहे.-दौलत देसाईजिल्हाधिकारीकोल्हापूर.

टॅग्स :tollplazaटोलनाकाkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी