शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

कोल्हापूर: ..अन् आजऱ्यातील आवंडीपैकी धनगरवाड्यातील आठ देशी गाईंचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 19:03 IST

गाईंच्या अचानक मृत्यूमुळे ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होत आहे.

आजरा : आजरा तालुक्यातील आवंडी धनगरवाड्यातील आठ पाळीव देशी गाईंचा अचानक मृत्यू झाला. गाईंच्या अचानक मृत्यूमुळे ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान उद्या सकाळी पशुवैद्यकीय विभागाचे पथक आवंडी धनगरवाड्याला भेट देणार असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. पुरुषोत्तम ढेकळे यांनी दिली आहे.आवंडी धनगरवाड्यावर प्रत्येक शेतकऱ्यांची २० ते २५ पाळीव गाई असून या धनगरवाड्यावर जवळपास २०० ते २३० गाईंचे पालनपोषण केले जाते. त्यांना जंगलामध्ये चरण्यासाठी सोडले जाते. कालपासून या ठिकाणच्या गाई चरण्यासाठी सोडलेल्या ठिकाणी व रात्री बांधलेल्या ठिकाणी आठ गाई मृतावस्थेत आढळून आल्या. अचानक घडलेल्या घटनेमुळे या ठिकाणचे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली.चालू वर्षी पाऊस नाही व चाऱ्याची उगवणही झालेली नाही. त्यातच उन्हाळ्यातही चाऱ्याची टंचाई. त्यामुळे जंगल परिसरात उगविलेल्या बकऱ्या वनस्पतीचे सेवन या गाईने केल्यामुळे मृत्यू ओढवला आहे असा प्राथमिक अंदाज पशुधन पर्यवेक्षक डॉ. आनंद पाटील यांनी व्यक्त केला आहे.फऱ्या रोगाचे लसीकरणआवंडी धनगरवाड्यावरील सर्व जनावरांचे ३० मे रोजी फऱ्या रोगाचे लसीकरण केले आहे. हे लसीकरण वर्षातून दोन वेळा केले जाते. मात्र बकऱ्या वनस्पतीचे सेवन केल्यामुळे अचानक जनावरांचा मृत्यू होऊ शकतो. उद्या शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक आवंडी धनगरवाड्याला भेट देणार आहे अशीही माहिती डॉ. पुरुषोत्तम ढेकळे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर