शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

दिल्लीत किसान मोर्चाला गेलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 16:58 IST

दिल्लीत किसान मोर्चासाठी गेलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. किरण गौरवाडे (वय ५२) हे टाकळीवाडी ता. शिरोळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली, पण पहाटे तीन वाजता सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.

ठळक मुद्देदिल्लीत किसान मोर्चाला गेलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा मृत्यूगौरवाडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते

कोल्हापूर: दिल्लीत किसान मोर्चासाठी गेलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. किरण गौरवाडे (वय ५२) हे टाकळीवाडी ता. शिरोळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली, पण पहाटे तीन वाजता सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.यासंदर्भात दिल्लीत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी, दिल्लीत देशभरातील १८0 शेतकरी संघटनांनी शुक्रवारी संसद घेराओ मोर्चा काढला. या मोर्चात कोल्हापुरातून विशेष रेल्वेने शेतकरी गेले होते. त्यांची राहण्याची सोय आंबेडकरभवन येथे करण्यात आली होती.

येथे ५00 ते ६00 शेतकरी वास्तव्यास होते. मोर्चानंतर सर्व शेतकरी झोपे गेले होते. अकराच्या सुमारास किरण गौरवाडे बाहेर आले. गॅलरीमध्ये तंबाखू खाउन थुकत असताना त्यांचा तोल जाउन चौथ्या मजल्याने ते खाली कोसळले. सर्व शेतकरी झोपी गेल्याने याची कुणालाच कांही कल्पना आली नाही.पहाटे तीनच्या सुमारास सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने सर्व शेतकऱ्याना याची कल्पना दिली. डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर तातडीने पुढील कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

ही घटना समजल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य शेतकरी नेत्यांनी धाव घेउन सर्व माहिती घेतली. श्रध्दांजली वाहिल्यानंतर दुपारी विशेष विमानाने प्रेत शिरोळकडे रवाना करण्यात आले. गौरवाडे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक  मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.

 

 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर