शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

राजस्थानात दलित विद्यार्थ्यांची हत्या; कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीने गाव बंद ठेवून केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 13:22 IST

घटनेनंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या

अभय व्हनवाडेरूकडी/माणगांव :  राजस्थानच्या जालोरमधील जालोरमधील अवघ्या ९ वर्षांच्या तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला सवर्णांसाठी ठेवलेल्या माठातून पाणी प्यायला या कारणासाठी अत्यंत क्रूरपणे शिक्षकाने जीवे ठार मारले. या घटनेनंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगांव ग्रामपंचायतीने गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी  काल, गुरुवारी (दि.१८) सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरून निषेध रॅली काढण्यात आली. शिवाजी चौकात रॅलीचे रुपांतर सभेत झाले. याठिकाणी समित माने यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. तर, आज, शुक्रवारी (दि.१९) गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला गावकरांनी प्रतिसाद देत आज, शुक्रवारी सर्व व्यवहार बंद करून घटनेचा निषेध व्यक्त केला.काल, झालेल्या रॅलीत समाजाचे अध्यक्ष मुरलीधर कांबळे, हातकणगंले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन कांबळे, बताशा कामत, समित माने, प्रदीप माने, नितीन कांबळे, अजय निंबाळकर, अवि सनदी, संघर्ष माने, बाळासो कांबळे व बौद्ध समाज बांधव सहभागी होते.तर, घटनेतील संबंधित व्यक्तीवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी राजस्थानचे मुख्यमंञी अशोक गेहलोत याच्याकडे निवेदनाव्दारे सरपंच राजू मगदूम, ग्रामविकास अधिकारी बी. बी. राठोड यांच्यासह ग्रामपंचायत  सदस्यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर