शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

राजस्थानात दलित विद्यार्थ्यांची हत्या; कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीने गाव बंद ठेवून केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 13:22 IST

घटनेनंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या

अभय व्हनवाडेरूकडी/माणगांव :  राजस्थानच्या जालोरमधील जालोरमधील अवघ्या ९ वर्षांच्या तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला सवर्णांसाठी ठेवलेल्या माठातून पाणी प्यायला या कारणासाठी अत्यंत क्रूरपणे शिक्षकाने जीवे ठार मारले. या घटनेनंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगांव ग्रामपंचायतीने गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी  काल, गुरुवारी (दि.१८) सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरून निषेध रॅली काढण्यात आली. शिवाजी चौकात रॅलीचे रुपांतर सभेत झाले. याठिकाणी समित माने यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. तर, आज, शुक्रवारी (दि.१९) गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला गावकरांनी प्रतिसाद देत आज, शुक्रवारी सर्व व्यवहार बंद करून घटनेचा निषेध व्यक्त केला.काल, झालेल्या रॅलीत समाजाचे अध्यक्ष मुरलीधर कांबळे, हातकणगंले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन कांबळे, बताशा कामत, समित माने, प्रदीप माने, नितीन कांबळे, अजय निंबाळकर, अवि सनदी, संघर्ष माने, बाळासो कांबळे व बौद्ध समाज बांधव सहभागी होते.तर, घटनेतील संबंधित व्यक्तीवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी राजस्थानचे मुख्यमंञी अशोक गेहलोत याच्याकडे निवेदनाव्दारे सरपंच राजू मगदूम, ग्रामविकास अधिकारी बी. बी. राठोड यांच्यासह ग्रामपंचायत  सदस्यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर