शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

CoronaVirus In Kolhapur : अनलॉकपूर्वीच कोल्हापुरात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 16:46 IST

CoronaVirus In Kolhapur : सोमवारपासून कोल्हापुरात अंशत: अनलॉक होणार असले तरी रविवारपासूनच शहरात अनलॉक झालंय असे समजून कोल्हापूर शहरवासियांनी तुफान गर्दी केली. शहरातील सर्व भाजी मंडईचा परिसर, बाजारपेठा, सर्वच रस्ते नागरीक आणि वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. कोल्हापूरकरांना अनलॉकची प्रतीक्षा लागून राहिली असून कधी एकदा पूर्ववत व्यवहार सुरू होतात याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्याचेच प्रतिबिंब रविवारी पाहायला मिळाले.

ठळक मुद्देअनलॉकपूर्वीच कोल्हापुरात गर्दी पूर्ववत व्यवहार सुरू होण्याची प्रतीक्षा

कोल्हापूर : सोमवारपासून कोल्हापुरात अंशत: अनलॉक होणार असले तरी रविवारपासूनच शहरात अनलॉक झालंय असे समजून कोल्हापूर शहरवासियांनी तुफान गर्दी केली. शहरातील सर्व भाजी मंडईचा परिसर, बाजारपेठा, सर्वच रस्ते नागरीक आणि वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. कोल्हापूरकरांना अनलॉकची प्रतीक्षा लागून राहिली असून कधी एकदा पूर्ववत व्यवहार सुरू होतात याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्याचेच प्रतिबिंब रविवारी पाहायला मिळाले.महाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आता ओसरत चालला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील १३ शहरे ही पूर्णत: अनलॉक होत आहेत. म्हणजेच तेथील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होत आहेत. एकीकडे सर्व व्यवसाय सुरू होण्याची आस लागली असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश अनलॉकच्या स्तर चारमध्ये समावेश आहे.जिल्हा प्रशासनाने शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकानांची वेळ सकाळी अकरापर्यंत होती ती आता दुपारी चारपर्यंत वाढविली आहे. त्याची अंमलबजावणी आज, सोमवारपासून होणार आहे. मात्र गेल्या दीड महिन्यापासून घरात थांबलेल्या कोल्हापूरवासीयांना कधी एकदा घरातून बाहेर पडतोय, असे झाले आहे. त्याची प्रचिती रविवारीच आले.

रविवारी सकाळी शहरातील सर्वच रस्त्यांवर नागरिकांची तसेच वाहनांची गर्दी झाली. भाजी मंडई सध्या बंद ठेवल्या असल्या तरी मंडईला लागून असलेल्या रस्त्यावर विक्रेत्यांना बसण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक रस्ते नागरीक, विक्रेत्यांच्या गर्दीने फुल्ल झाले होते. वाहनांची वर्दळ वाढल्याने काही ठिकाणी कोंडी झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले. रविवारी बाजारपेठेत फेरफटका मारला असता फिजिकल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला होता.गेले दीड महिना शहरातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. शहरात संचारबंदी, कडक निर्बंध, कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व व्यवहार बंद राहिले. सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया टप्प्याने सुरू होत असल्याने प्रत्येक व्यक्तीला, दुकानदारांना, व्यावसायिकांना कोरोनाच्या संकटातून बाहेर येऊन पुन्हा एकदा जीवनाची विस्कटलेली घडी सुधारायची आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर