शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

राजाराम बंधाऱ्याभोवतीच मगरीचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST

या मगरींचे वारंवार दर्शन रात्रीच्या सुमारास होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. काही जण सकाळच्या वेळेस ...

या मगरींचे वारंवार दर्शन रात्रीच्या सुमारास होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. काही जण सकाळच्या वेळेस पोहण्यासाठी व जनावरे धुण्यासाठी बंधाऱ्यावर येत असतात. शेतकरीही शेतीच्या कामासाठी नदीकाठावर सतत ये-जा करत असतात. तसेच रात्रीच्या वेळी अनेक कामगारसुद्धा येथून जात असतात.

बंधाऱ्याजवळ किमान चार ते पाच मगरींचा वावर असावा अशी चर्चा आहे. त्यामुळे याबाबत वन्य जीव विभागाने या मगरींना पकडून अन्य मोठ्या जलाशयात सोडून द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

फोटो : २३ बावडा मगर

कॅप्शन - कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावर सोमवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा मगरीचे दर्शन झाले.