शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दादांवर टीका म्हणजे विकृतपणाचा कळस भाजपच्या संदीप देसार्इंची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:26 IST

कोल्हापूर : आयुष्यभर दुसºयांच्या ओंजळीने पाणी पिणाºया व असंख्य फौजदारी गुन्हे दाखल असणाºयांनी,

कोल्हापूर : आयुष्यभर दुसºयांच्या ओंजळीने पाणी पिणाºया व असंख्य फौजदारी गुन्हे दाखल असणाºयांनी, स्वक र्तृत्वावर उत्तुंग पदावर पोहोचलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करणे म्हणजे विकृतपणाचा कळस होय, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्यावर शुक्रवारी टीका केली. कोणाही लुंग्या-सुंग्याने पालकमंत्र्यांबद्दल बंद करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

काँग्रेसचे नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे उत्तर दिले. पत्रकात देसाई यांनी म्हटले आहे की, महाराष्टÑ व कोल्हापूर जिल्'ाच्या विकासासाठी चंद्रकांत पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. कोल्हापूरचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित होते, परंतु राज्य मंत्रिमंडळात क्रमांत दोनचे मंत्री होताच विकासकामांचा त्यांनी डोंगर उभा केला. दादांकडे असणाºया सकारात्मक ऊर्जेमुळे त्यांनी कधीच व्यक्तिगत द्वेषाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच त्यांची प्रतिमा उजळत राहिली. दादांच्या कर्तृत्वाबद्दल, आचार व विचारसरणी समाजाच्या अंत्योदयाबद्दल विचार करून कार्य करणारे दादा किती मोठे व्यक्तिमत्त्व आहे याचे भान ठेऊन पत्रकबाजी करावी.

अलीकडच्या काळात उठसूट काही घडले की दादांच्या नावाने शंख करण्याचे काम काही मंडळी करत असतात. दादांना केवळ विकासकामात रस असल्यामुळे दादांनी अथवा पक्षाच्या अन्य पदाधिकाºयांनी कधीच सुडाचे राजकारण केले नाही. अधिकाºयांना बोलावून व्यक्तिगत काम करणे हा दादांचा स्वभाव नाही. कायदा व सुव्यवस्था योग्यरित्या राबविणाºया पोलीस प्रशासनाला कधीच कोणत्या प्रकारचा दबाव आणलेला नाही. त्यामुळे दादांच्या सकारात्मक व आशावादी कार्यपद्धतीमुळेच काही मंडळींना सतत पोटशूळ उठत असतो, असे देसाई यांनी म्हटले आहे.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण