शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
7
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
8
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
9
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
10
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
11
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
13
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
14
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
15
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
16
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
17
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
18
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
19
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
20
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 

सत्ता हाच जागावाटपाचा निकष : विनोद तावडे

By admin | Updated: August 4, 2014 00:23 IST

मराठा आरक्षण न्यायिक स्तरावर टिकणार नाही

कोल्हापूर : राज्यातील सत्ता मिळविणे हाच महायुतीमध्ये जागावाटपाचा निकष असेल. याच मुद्द्याला धरून मित्रपक्षांसोबत उपसमित्यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. पक्षीय ताकद पाहूनच मित्रपक्षांना जागा सोडली जाईल, असे स्पष्टीकरण भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आज, रविवारी येथे पत्रकार परिषदेत केले. मराठा आरक्षणाची सत्ताधाऱ्यांनी घाई केली असून, न्यायिक स्तरावर ते टिकणार नाही; मात्र राज्यात सत्तापालट होताच, आरक्षण सक्षमपणे राबविण्यात येईल, अशी ग्वाही तावडे यांनी यावेळी दिली.तावडे म्हणाले, शिवसेना-भाजपच्या उमेदवारांनी गेल्या अनेक निवडणुकांत दहा हजारांचाही टप्पा ओलांडलेला नाही, अशा ३० ते ३५ जागांबाबतच बाहेरील उमेदवारांबाबत निर्णय होऊ शकतो. जनतेत स्थान असणाऱ्या, भ्रष्टाचार व अकार्यक्षमता यांपासून लांब असलेल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याचे भाजपमध्ये स्वागत आहे. राज्यभर ९ ते १५आॅगस्टदरम्यान ‘खुर्ची हटाव’ मोहीम राबविण्यात येणार आहे. सत्ता आल्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर राज्य शासनाने राबविलेल्या सर्व लोकहिताच्या योजनांचा फेरआढावा घेतला जाईल. सर्व घोटाळ्यांची कालबद्ध चौकशी केली जाईल. सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करावाच लागेल. मात्र, तोपर्यंत सीमाभागातील जनतेवर जोर व बळाचा वापर होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. भविष्यात सीमाप्रश्नी शिवसेनेने भाजपला सोबत घेऊनच आंदोलन करावे, असे आवाहनही तावडे यांनी केले. (प्रतिनिधी)मराठा आरक्षणाची घाईराणे समितीने सर्वंकष अभ्यास न करताच २० टक्के मराठा आरक्षणाची घाई केली. यामध्येही मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण घुसडले.न्यायिक स्तरावर हे आरक्षण टिकणार नाही. भाजप राज्यात सत्तेवर येताच अधिक सक्षमपणे आरक्षणाची प्रक्रिया राबवील.- विनोद तावडे (विरोधी पक्षनेता)