शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

शेतकऱ्यांना फसविणा-या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार - कृषिमंत्री बोंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 05:17 IST

शेतकऱ्यांची फसवणूक करणा-या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाका, असे आदेश देत, यामध्ये कुचराई करणा-या संबंधित अधिका-यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरुवारी येथे दिला.

कोल्हापूर : शेतकऱ्यांची फसवणूक करणा-या विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाका, असे आदेश देत, यामध्ये कुचराई करणा-या संबंधित अधिका-यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गुरुवारी येथे दिला.कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांच्या कृषीविषयक योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, साखर आयुक्तालय, साखर कारखाने या सर्वांनी एकत्र येऊन मृद संधारणाचा आराखडा तयार करावा. यामध्ये १०० टक्के ठिबकवर शेती, शेतीचा फेरपालट, जमिनीत कर्ब कायम ठेवण्यासाठी उपाययोजनांचा समावेश करून याबाबतचा आराखडा सादर करावा, असे आदेश मंत्री बोंडे यांनी दिले. विषमुक्त अन्न निर्माण करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी जे शेतकरी सेंद्रिय पद्धतीत शेती करतील, अशांना निश्चितपणे शासन पाठबळ देणार आहे. तसेच शेतकºयांना बोगस बियाणे, खते पुरविणाºया कंपन्यांविरोधात जे शेतकरी ग्राहक न्यायालयात गेले आहेत, त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने पाठपुरावा करावा, असेही आदेश त्यांनी दिले.>...तर कृषी सहायकांचा सत्कारकृषी सहायकांनी ग्रामपंचायतीमध्ये बसावे, अशा निर्देशाचे ग्रामविकास सचिवांचे चार वर्षांपूर्वीचे पत्र आहे.कृषी सहायक त्याचे पालन करतात की नाही? ते गावात भेटी देतात की नाही, याबाबत अहवाल सादर करावा, असे निर्देश देऊन ग्रामपंचायतीमध्ये बसणाºया कृषी सहायकांचा सत्कार करू, असा टोलाही त्यांनी लगावला.