शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

corona virus -लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच एस.टी. वाहतूक शंभर टक्के बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 14:13 IST

शासनाचे प्रतीक म्हणून कोणतेही आंदोलन पेटले तरी त्याचे पहिले टार्गेट हे एस.टी.च असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व एस.टी.ची होणारी तोडफोड रोखण्यासाठी कोल्हापूर विभागात दहा वर्षांत विविध आंदोलनामुळे २२ वेळा एस.टी. वाहतूक बंद झाली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच एस.टी. वाहतूक शंभर टक्के बंदआंदोलनामुळे दहा वर्षांत २२ वेळा एस.टी. वाहतूक बंद

प्रदीप शिंदेकोल्हापूर : शासनाचे प्रतीक म्हणून कोणतेही आंदोलन पेटले तरी त्याचे पहिले टार्गेट हे एस.टी.च असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व एस.टी.ची होणारी तोडफोड रोखण्यासाठी कोल्हापूर विभागात दहा वर्षांत विविध आंदोलनामुळे २२ वेळा एस.टी. वाहतूक बंद झाली आहे.कोणतेही आंदोलन हिंसक झाले तर सरकारला जाग आणण्यासाठी एस.टी.बस गाडीची तोडफोड केली जाते. खासगी वाहनांची तोडफोड करून शासन तितके गांभीर्याने दखल घेत नसल्याने आंदोलनकर्ते नेहमी एस. टी. बसेसना टारगेट करतात.

आंदोलनामुळे काहीवेळा बसेस जाळण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांची मोडतोड करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. आंदोलनामुळे अनेक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.प्रवाशांच्या हितासाठी चोवीस तास एस.टी. बस रस्त्यांवर असते, त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी आंदोलकांनी एस. टी. बसेसना टारगेट करू नये, अशी विनंती वारंवार महामंडळाच्यावतीने केले जाते, त्याकडे कोणी गांभीर्याने पाहात नाही, असे चित्र पहाण्यास मिळते.नैसर्गिक आपत्तीपुढे हतबलकोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर विभागात प्रथमच पुरामुळे ५ ते ११ आॅगस्ट दरम्यान सात दिवस वाहतूक शंभर टक्के बंद होती. कोरोना विषाणू रोखण्यासाठी प्रथमच लॉकडाऊनमुळे एस.टी. वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.या कारणास्तव कोल्हापूर विभागातील वाहतूक बंद

  •  भारत बंद आंदोलनामुळे (५ जुलै २०१०)
  •  पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी पुकारलेला बंद (३१ मे २०१२)
  •  शेतकरी संघटना ऊस दराबाबत ‘रस्ता बंद’ आंदोलन (११ व १२ नोव्हेंबर २०१२)
  •  टोल बंद आंदोलन (२१ जानेवारी २०१३)
  • टोल आंदोलन (१७ आॅक्टोबर २०१३)
  • गतवर्षीच्या ऊस दरवाढीच्या आंदोलनाच्या धास्तीने (२८ नोव्हेंबर २०१३)
  •  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकुराचा पडसाद (६ आॅगस्ट २०१४)
  •  गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद - (२२ फेब्रुवारी २०१५)
  • बहुजन क्रांती मोर्चा (१४ डिसेंबर २०१६)
  •  एस.टी. वर्कर्स काँग्रेस संप (इंटक)
  • महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समिती संप - १७, १८, १९ आॅक्टोबर २०१७
  •  भीमा कोरेगाव (१ जानेवारी २०१८)
  •  दूध दरवाढ आंदोलन (१७ ते २० जुलै २०१८)
  • राज्य परिवहन कर्मचारयांच्या संपामुळे बंद (८ व ९ नोव्हेंबर २०१८)
  • मराठा क्रांती महाराष्ट्र बंद (२४ जुलै २०१८)
  • मराठा क्रांती ठोक मोर्चा (९ आॅगस्ट २०१८)

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीkolhapurकोल्हापूर