शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

corona virus : राज्य शासनाने निर्देश येईपर्यंत ई पास सक्तीचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 20:11 IST

केंद्र सरकारने ई-पास सेवा रद्द केली असली तरी राज्य शासनाने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाचे पुढील निर्देश येईपर्यंत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचेच असणार आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाने निर्देश येईपर्यंत ई पास सक्तीचेचई-पास मागणीच्या अर्जात घट

कोल्हापूर : केंद्र सरकारने ई-पास सेवा रद्द केली असली तरी राज्य शासनाने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाचे पुढील निर्देश येईपर्यंत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचेच असणार आहे.देशात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असून त्याअंतर्गत रविवारी केंद्र सरकारने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तसेच जिल्ह्यात जाण्यासाठी ई- पास सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ई-पास सेवा रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी त्याबाबतचा निर्णय ज्या-त्या राज्यांनी तेथील परिस्थितीनुसार घ्यायचा आहे, त्याचे सर्वाधिकारी राज्य शासनाने असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एका मुलाखतीत ई -पासचा निर्णय महाराष्ट्रातील परिस्थिती पाहून घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते.सध्या हे ई-पास जिल्हा प्रशासनाकडून दिले जातात. राज्य शासनाने ई-पासबाबतचे धोरण अद्याप स्पष्ट केलेले नसल्याने अजूनही कोल्हापूरकर तसेच राज्यातील नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास काढावे लागणार आहेत. सध्या ई-पास मागणीच्या अर्जात घट झाली असून दिवसाला सरासरी दीड हजारांवर अर्ज येत आहेत तर प्रलंबित अर्जांची संख्या केवळ पाचशे इतकी आहे.

ई-पासबाबत राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला कोणतेही निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी ई-पास सक्तीचे आहे. राज्य शासनाचे निर्देश आल्यानंतर त्याबाबत पुढील कार्यवाही होईल.रंजना बिचकर,ई -पास वितरण मुख्य अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर