शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

corona virus : राज्य शासनाने निर्देश येईपर्यंत ई पास सक्तीचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 20:11 IST

केंद्र सरकारने ई-पास सेवा रद्द केली असली तरी राज्य शासनाने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाचे पुढील निर्देश येईपर्यंत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचेच असणार आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाने निर्देश येईपर्यंत ई पास सक्तीचेचई-पास मागणीच्या अर्जात घट

कोल्हापूर : केंद्र सरकारने ई-पास सेवा रद्द केली असली तरी राज्य शासनाने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाचे पुढील निर्देश येईपर्यंत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचेच असणार आहे.देशात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असून त्याअंतर्गत रविवारी केंद्र सरकारने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तसेच जिल्ह्यात जाण्यासाठी ई- पास सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ई-पास सेवा रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी त्याबाबतचा निर्णय ज्या-त्या राज्यांनी तेथील परिस्थितीनुसार घ्यायचा आहे, त्याचे सर्वाधिकारी राज्य शासनाने असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एका मुलाखतीत ई -पासचा निर्णय महाराष्ट्रातील परिस्थिती पाहून घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते.सध्या हे ई-पास जिल्हा प्रशासनाकडून दिले जातात. राज्य शासनाने ई-पासबाबतचे धोरण अद्याप स्पष्ट केलेले नसल्याने अजूनही कोल्हापूरकर तसेच राज्यातील नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास काढावे लागणार आहेत. सध्या ई-पास मागणीच्या अर्जात घट झाली असून दिवसाला सरासरी दीड हजारांवर अर्ज येत आहेत तर प्रलंबित अर्जांची संख्या केवळ पाचशे इतकी आहे.

ई-पासबाबत राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला कोणतेही निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी ई-पास सक्तीचे आहे. राज्य शासनाचे निर्देश आल्यानंतर त्याबाबत पुढील कार्यवाही होईल.रंजना बिचकर,ई -पास वितरण मुख्य अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर