शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोल्हापुरात ९२९ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 18:58 IST

CoronaVirus, kolhapurnews, cprhospital, healthdepartment कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी ९२९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला. एकीकडे रुग्ण बरे होत असताना दुसरीकडे १९५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ११ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देकोल्हापुरात ९२९ रुग्ण कोरोनामुक्तआरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी ९२९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला. एकीकडे रुग्ण बरे होत असताना दुसरीकडे १९५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ११ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्याची परिस्थिती झपाट्याने बदलत असल्याचे गुरुवारी या आकडेवारीवरुन पहायला मिळाले. नवीन नोंद झालेल्या १९५ रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ही ४६ हजार ३७७ वर पोहचली असून ११ जणांच्या मृत्यूमुळे एकूण मृतांचा आकडा १५२५ वर गेला. ९२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३८ हजार ५५२ इतकी झाली आहे. तर ७८२५ एवढेच रुग्ण उपचार घेत आहेत.जिल्ह्यातील बारापैकी आठ तालुक्यातून कोरोना हद्दपार होत आहे. सुरवातीच्या काळात कोल्हापूर व इचलकरंजी ही दोन शहरे संसर्गाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरली होती. दाट नागरी वस्ती असलेल्या या शहरातील साथ रोखण्याचे एक मोठे आव्हान होते, मात्र तेथेही आता साथ आटोक्यात आली आहे.

कोल्हापूर शहरात रोज ३० ते ४० नवीन रुग्ण तर इचलकरंजी शहरात तीन चार रुग्ण आढळून येत आहेत. मृत्यूचा आकडाही आता कमी झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात आता रुग्णालयात सहज बेड उपलब्ध होत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर