शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

corona virus :कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांत ६२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 16:57 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्येने साडेपंचवीस हजारांचा टप्पा ओलांडला. दोन दिवसांत जिल्ह्यातील ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्युदर कमी करण्यामध्ये अजूनही प्रशासनाला यश येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांत ६२ जणांचा मृत्यूकोरोना रुग्णांची संख्या २६ हजारांकडे

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्येने साडेपंचवीस हजारांचा टप्पा ओलांडला. दोन दिवसांत जिल्ह्यातील ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्युदर कमी करण्यामध्ये अजूनही प्रशासनाला यश येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या ४८ तासांमध्ये हे ६२ रुग्णांचे मृत्यू झाले असून सोमवारी सर्वाधिक म्हणजे ३५ मृत्यू झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील मृत्यू हे सर्वाधिक आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ११९५ नवे रुग्ण सापडले असून गेल्या काही दिवसांत रोज ५०० हून अधिक रुग्ण सापडत आहेत.

जिल्हा प्रशासनाने ४०० ऑक्सिजन बेड व ३०० अन्य बेडचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र, त्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. दरम्यान, अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची कमतरता जाणवत असल्याने हा प्रश्न प्रशासनासमोर आ वासून उभा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर