शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कोल्हापूर : कोतवालांनी मुंडण करुन केला शासनाचा निषेध, २३ दिवशीही धरणे आंदोलन सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 15:44 IST

सरकारी सेवेत सामावून घेऊन चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोतवालांचे गेल्या २३ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. अद्यापही शासनाने या आंदोलनाकडे लक्ष दिलेले नाही. त्याच्या निषेधार्थ ३० हून अधिक कोतवालांनी आंदोलनस्थळी सामुदायिक मुंडण करुन निषेध केला. लवकर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ठळक मुद्देकोतवालांनी मुंडण करुन केला शासनाचा निषेध२३ दिवशीही धरणे आंदोलन सुरुचलवकर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : सरकारी सेवेत सामावून घेऊन चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोतवालांचे गेल्या २३ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. अद्यापही शासनाने या आंदोलनाकडे लक्ष दिलेले नाही. त्याच्या निषेधार्थ ३० हून अधिक कोतवालांनी आंदोलनस्थळी सामुदायिक मुंडण करुन निषेध केला. लवकर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.गेल्या २३ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमेर कोतवालांचे धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी कोतवालांनी शुक्रवारी आंदोलनस्थळी सरकारविरोधात घोषणा देत सामुदायिक मुंडण केले.

यामध्ये राधानगरी तालुक्यातील तानाजी पाटील कुमार कांबळे, गणेश हाक्के, बंडोपंत बरगे, पन्हाळा तालुक्यातील लहू पाडेकर, प्रकाश कांबळे, अतुल जगताप, शाहुवाडी तालुक्यातील शामराव तोडकर, महादेव बंडगर, गडहिंग्लज तालुक्यातील लक्ष्मण कांबळे, दत्तात्रय कांबळे, विजय कांबळे, विजय देसाई, कागल तालुक्यातील सुनिल पाटील आदींसह ३०हून अधिक जणांनी मुंडण केले.

कोतवाल संघटनेचे जिल्हा समन्वयक श्रीपती तोरस्कर म्हणाले, गेल्या चाळीस वर्षात राज्यकर्त्यांनी केवळ कोतवालांची बोळवणच केली आहे. आश्वासनांच्या खैरातीशिवाय दुसरे काहीच झालेले नाही.

गेल्या २३ दिवसांपासून आंदोलन सुरु असूनही सरकारने दखल घेतलेली नाही, तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदारांनीही भेट दिली परंतु त्यामुळे आमच्या पदरात काहीच पडलेले नाही. सरकारने जर लवकर दखल घेतली नाही तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर