शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

..तर बांधकाम कामगारांची उपासमार होईल : कामगार संघटनेची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 21:38 IST

गत महापुराच्या काळातही राज्यातील बांधकाम कामगारांना रोजगार बुडवून घरी थांबावे लागले.तसेच,काही बांधकाम कामगारांची घरे व संसार पाण्यामध्ये वाहून गेला.ते आर्थिक नुकसान भरून येते ना येते तोच कोरोनाचे संकट आ वासून त्यांच्या पुढे आहे. त्यामुळे आता सरकारनेच त्यांना आर्थिक पाठबळ देणे गरजेचे असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

ठळक मुद्दे पंधरा हजाराचे अर्थसहाय्य द्या,मुख्यमंत्री व कामगार मंत्र्यांना निवेदन

कोल्हापूर --कोरोनाच्या पाश्वभुमीवर राज्यातील गावेच्या गावे लॉकडाऊन झाली आहेत.त्यामुळे बांधकाम कामगारांना घरीच थांबावे लागत आहे. हात थांबल्याने त्यांच्या कुंटुबाच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला असून त्यांच्यावर उपासमारीची टांगती तलवार आहे. त्यामुळे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत असणाऱ्या कामगारांना प्रत्येकी १५हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे अशी मागणी सिटू संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष काँ.भरमा कांबळे व संघटनेचे राज्यसचिव काँ.शिवाजी मगदूम यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ,पालकमंत्री सतेज पाटील हे निवेदन यांनाही देण्यात आले. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन देण्याचे आदेश दिल्यामुळे या कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न कांही अंशी मिटला आहे. परंतु बांधकाम कामगारांची अर्थिक अवस्था फार गंभीर बनली आहे.त्यामुळे सरकारने तात्काळ निर्णय घ्यावागत महापुराच्या काळातही राज्यातील बांधकाम कामगारांना रोजगार बुडवून घरी थांबावे लागले.तसेच,काही बांधकाम कामगारांची घरे व संसार पाण्यामध्ये वाहून गेला.ते आर्थिक नुकसान भरून येते ना येते तोच कोरोनाचे संकट आ वासून त्यांच्या पुढे आहे. त्यामुळे आता सरकारनेच त्यांना आर्थिक पाठबळ देणे गरजेचे असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfundsनिधी