शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काँग्रेसने एमआयएमचा पाठिंबा नाकारला, कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांकडून स्वागत  

By पोपट केशव पवार | Updated: April 24, 2024 17:45 IST

कोल्हापर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना एमआयएमने पाठिंबा दिला होता. याला हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार आक्षेप घेतला.

कोल्हापूर : कोल्हापूर ही सर्वधर्मभाव जपणारी भूमी असून देशद्रोही, जातीयवादी असलेल्या एमआयएम पक्षाचा पाठिंबा न स्वीकारण्याची काँग्रेसने घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचे कोल्हापुरातील सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. कोल्हापर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना एमआयएमने पाठिंबा दिला होता. याला हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार आक्षेप घेतला. काँग्रेसनेही आम्ही पाठिंबा मागितलाच नव्हता तर तो स्वीकारण्याचा प्रश्न येतोच कुठे असे पत्रक काढून जाहीर केले. या पार्श्वभूमीवर हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई व सुनील सामंत यांनी काँग्रेसच्या भूमिकेचे स्वागत केले. ते म्हणाले, एमआयएम हा देशविरोधी व प्रखर जातीयवादी पक्ष आहे. शाहू छत्रपती यांना पाठिंबा देऊन हा पक्ष सर्वधर्मभाव जपणाऱ्या कोल्हापुरात जातीयवादाची बीजे पेरु पाहत होता. मात्र, आम्ही त्याला वेळीच कडाडून विरोध केला. या पक्षाने देशात, छत्रपती संभाजीनगर येथे दंगली घडवून आणत वातावरण दूषित केले. त्यामुळे असा पक्ष कोल्हापुरात येण्यास आमचा नेहमीच विरोध राहील. त्यांचा डाव आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नाही. काँग्रेसने वेळीच त्यांचा पाठिंबा नाकारला याचे आम्ही स्वागत करतो. यावेळी उदय भोसले, संदीप सासणे, निरंजन शिंदे,योगेश केळकर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन