शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महापालिकेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा : ऋतुराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 12:54 IST

Congress, Muncipal Corporation, Ruturaj Patil, kolhapur, Election गेल्या पाच वर्षांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उत्कृष्ट काम केले. त्यामुळे पुन्हा दोन्ही काँग्रेसचाच झेंडा महापालिकेवर फडकणार यात शंका नाही, असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. निवडणूक ताकदीने लढविण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असेही आवाहन त्यांनी केले.

ठळक मुद्देमहापालिकेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा : ऋतुराज पाटील निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्धार

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी उत्कृष्ट काम केले. त्यामुळे पुन्हा दोन्ही काँग्रेसचाच झेंडा महापालिकेवर फडकणार यात शंका नाही, असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. निवडणूक ताकदीने लढविण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असेही आवाहन त्यांनी केले. लक्ष्मीपुरी येथील पूरग्रस्तांना बांधून दिलेल्या घरांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षांत आघाडीच्या नगरसेवकांनी विकासकामे मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यामुळे सत्ता आघाडीचीच येणार आहे तरीही आतापासूनच सर्वांनी तयारीला लागावे. ज्या प्रभागात कमी पडतो तेथे ताकदीने लढू.आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, विकासकामांच्या उद्‌घाटनावेळी आघाडीतील सदस्यांनी किती चांगली कामे केलीत हे दिसून येते. आगामी निवडणुकीत याचा आघाडीला नक्कीच फायदा होणार आहे तसेच निवडणुकीत ताकदीने उतरून पुन्हा महापालिकेवर सत्ता मिळवू.महापौरांचे कौतुकसर्व सदस्यांनी पुरावेळी प्रामाणिकपणे काम केले. निलोफर आजरेकर या महिला असूनसुद्धा त्यांनी महापौरपदाची चांगली जबाबदारी पार पाडली. कोरोनाकाळात चांगले काम केले. त्या कोठेही कमी पडल्या नाहीत. त्या नेहमी कामात राहिल्या. त्याचे फळ नक्कीच आघाडीला मिळणार असल्याचेही आमदार पाटील यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRuturaj Patilऋतुराज पाटीलkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकcongressकाँग्रेस