शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

स्वच्छतेसाठी शालेय विद्याथी सरसावले, १४ टन कचरा, प्लास्टिक उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 11:02 IST

कोल्हापूर महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेमध्ये रविवारी शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिवसभरात १४ टन कचरा आणि प्लास्टिकचा उठाव केला.

ठळक मुद्देस्वच्छतेसाठी शालेय विद्याथी सरसावले१४ टन कचरा, प्लास्टिक उठाव

कोल्हापूर : महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेमध्ये रविवारी शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिवसभरात १४ टन कचरा आणि प्लास्टिकचा उठाव केला. मोहिमेचा चौतिसावा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, शाहू दयानंद हायस्कूल, नेहरूनगर विद्यालय, सुभाषनगर विद्यालय, वीर कक्कया विद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, नेहरूनगर परिसरांतील स्थानिक नागरिक व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता करण्यात आली.महापालिकेच्या वतीने दर रविवारी शहरात स्वच्छता मोहीम राबविली जाते. रविवारी मोहिमेला मोठ्या संख्येने विद्यार्थी आले होते. त्यांनी झोकून देऊन परिसराची स्वच्छता केली. यावेळी गटनेता सुनील पाटील, अरुण बारामते, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, लेखापाल बाबा साळोखे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, सर्व आरोग्य निरीक्षक व नागरिक उपस्थित होते.स्वच्छ केलेला परिसरकळंबा फिल्टर हाऊस ते मध्यवर्ती कारागृह मुख्य रस्ता, यलम्मा मंदिराचा परिसर, रिलायन्स मॉलचा संपूर्ण परिसर, दसरा चौक ते खानविलकर पंप, संप आणि पंप हाऊस, माळकर तिकटी ते शिवाजी मार्केट, रंकाळा टॉवर ते फुलेवाडी फायर स्टेशन, शाहू नाका ते उड्डाणपूल टेंबलाई नाका, कोटीतीर्थ तलाव, डीएसपी आॅफिस ते भगवा चौक मुख्य रस्ता.महापालिकेची यंत्रणा

  • ४ जेसीबी,
  • ८ डंपर,
  • ६ आरसी गाड्या,
  • ५ टिपर,
  • १ पाणी टँकर 
  • महापालिकेच्या ९० स्वच्छता कर्मचारी.प्लास्टिक कचरा झाला कमीगेल्या सात महिन्यांपासून आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. प्रत्येक रविवारी स्वच्छ मोहीम घेतली जाते. मोहिमेमध्ये सर्व घटकांचा समावेश आहे. नागरिकांनाही प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रारंभी १०० टनांपर्यंत कचरा संकलित होत होता. आता केवळ १५ टन कचरा संकलित होत आहे. ओढ्यावरील रेणुका मंदिराच्या यात्रेत नागरिकांची या संदर्भात जनजागृती करण्यात आली.
  •  

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर