शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

शालेय पोषण आहाराचा साठा तपासा : दीपक म्हैसेकर, कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 10:51 IST

प्राथमिक शाळांमधील शालेय पोषण आहार साठा तपासणीच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय कारण वगळता रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. पूरस्थिती ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून डॉ. म्हैसेकर यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देशालेय पोषण आहाराचा साठा तपासा दीपक म्हैसेकर यांच्या सूचना, कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द

कोल्हापूर : प्राथमिक शाळांमधील शालेय पोषण आहार साठा तपासणीच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय कारण वगळता रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. पूरस्थिती ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून डॉ. म्हैसेकर यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत.बंद नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी तातडीने पथके तयार करावीत. मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तांत्रिक सल्ल्याने तातडीने कार्यवाही सुरू करण्यात यावी, तीन दिवसांत गावांची स्वच्छता करून घ्यावी, याची जबाबदारी गटविकास अधिकारी आणि पंचायत विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांवर राहील.तात्पुरती शौचालये उभी करावीत, वैद्यकीय मदत पोहोचवणे, पिण्यासाठी शुद्ध पाणी देण्यासाठी प्रयत्न करून जलजन्य आजार पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. शालेय पोषण आहारातील खराब धान्याचा तातडीने पंचनामा करून असे साहित्य वापरले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. कर्मचाऱ्यांना रजा देऊ नयेत.ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग, पूल, शासकीय इमारती, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारती यांचे सर्वेक्षण करून नुकसानीची माहिती तयार करावी. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील तलाव, बंधारे यांचे सर्वेक्षण करून सद्य:स्थितीबाबत पाहणी करून तलाव आणि बंधारे यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. धोकादायक तलाव, बंधारे आढळून आल्यास संबंधित विभागांना अवगत करावे, अशाही सूचना या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.

शाळांमध्ये अधिक दक्षता घेण्याची गरजगेले काही दिवस पूरस्थिती असल्याने अनेक शाळा पाण्याखाली होत्या. त्यामुळे या शाळांच्या इमारतींची योग्य पाहणी करून खात्री केल्यानंतरच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसविणे गरजेचे आहे. तसेच आठ-दहा दिवस शाळा बंद होत्या. त्यामुळे खोल्या झाडूनच शाळा भरविणे सयुक्तिक ठरणार आहे. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूरcommissionerआयुक्त