शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

ई वॉर्डमधील ८ प्रभागांना बायपासने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 11:33 IST

Muncipal Corporation, water, kolhapur ताराबाई पार्कातील पाण्याच्या टाकीचे छत खराब झाल्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यावर तात्पुरता पर्याय म्हणून येथून टाकीत पाणी न सोडता ई वॉर्डमधील ८ प्रभागांना बायपासने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला तसेच तात्काळ टाकीचे काम पूर्ण करण्याचे आदेश आयु्क्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले.

ठळक मुद्देई वॉर्डमधील ८ प्रभागांना बायपासने पाणीपुरवठाताराबाई पार्क येथील टाकीत दूषित पाणी असल्यामुळे पर्याय

कोल्हापूर : ताराबाई पार्कातील पाण्याच्या टाकीचे छत खराब झाल्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यावर तात्पुरता पर्याय म्हणून येथून टाकीत पाणी न सोडता ई वॉर्डमधील ८ प्रभागांना बायपासने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला तसेच तात्काळ टाकीचे काम पूर्ण करण्याचे आदेश आयु्क्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले.धैर्यप्रसाद मंगल कार्यालय चौकातील पाण्याच्या टाकीचे छत खराब झाले आहे. त्यामुळे टाकीत पक्षी पडत असून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांनी सभागृहात निदर्शनास आणले तसेच गटनेते सत्यजित कदम यांनीही मंगळवार (दि. २७)पासून टाकीखाली आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. त्याची गंभीर दखल आयु्क्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी घेत सोमवारी सभा संपल्यानंतर त्वरित टाकीची पाहणी केली.

तत्काळ टाकीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी बायपासने प्रभागांमध्ये पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला. यावेळी टाकीच्या कामासाठी आणखीन दोन महिन्यांचा अवधी लागेल, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, खानविलकर पेट्रोल पंप, महावीर उद्यान, नागाळा पार्क, कनाननगर, ताराबाई पार्क, सर्किट हाऊस, कदमवाडी, विचारेमाळ, आदी ठिकाणी बायपासने पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर