शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST

जयसिंगपूर : येथील अकराव्या गल्लीतील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता शोधावा ...

जयसिंगपूर : येथील अकराव्या गल्लीतील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता शोधावा लागत आहे. तर अनेक वाहनांमुळे खड्ड्यातील पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर जात असल्याने वादावादीचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

उसावर तांबेरा

शिरोळ : तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे ऊस पिकावर तांबेरा पडला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. ग्रामीण भागात वैरणीसाठी उसाचा पाला काढला जातो. मात्र, उसावर तांबेरा पडल्यामुळे ओल्या वैरणीचा प्रश्नही उद्भवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.

संभाव्य महापुरामुळे शेतजमीन पडिक

शिरोळ : शिरोळ तालुक्यातील शेती बागायत म्हणून ओळखली जाते. कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा, वारणा या नद्यांमुळे तसेच तालुक्यातील राजाराम, शिरोळ, तेरवाड बंधाऱ्यांमुळे शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होत असते. सध्या पावसाळा सुरू झाला असल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली जमीन रिकामी ठेवली आहे. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर नुकसान होण्यापेक्षा शेतजमीन पडिक ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

जयसिंगपुरात वाहतुकीची कोंडी

जयसिंगपूर : येथील अकराव्या गल्लीला मंडईचे स्वरूप आले आहे. पालिका प्रशासनाकडून वारंवार याठिकाणी सूचना देऊनही भाजीविक्रेते याठिकाणी भाजी विक्रीसाठी बसत आहेत. त्यामुळे या मार्गावर मोठी गर्दी होत आहे. वाहतुकीच्या कोंडीलादेखील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने येथील भाजी विक्रेत्यांना बसण्यास मज्जाव करावा, अशी मागणी होत आहे.